“कधी वर्षा, कधी मातोश्री तर कधी सह्याद्री…मुख्यमंत्री उंटावरुन शेळ्या हाकतायत”, अतुल भातखळकरांचा टोला गेल्या १५ महिन्यांत मुख्यमंत्री मंत्रालयात फिरकलेलेच नाहीत, असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 4 years ago