Page 2 of बच्चू कडू News

आता थेट कलेक्टरलाच तोडू, असे वादग्रस्त वक्तव्य प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केले, तर रविकांत तुपकर यांनी नेपाळसारखे मंत्र्यांना तुडवल्याशिवाय…

प्रशासनाने शेतीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले असले, तरी मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या २८ तारखेला दुसरा मोर्चा पालकमंत्र्यांच्या घरावर काढण्याचा इशारा…

शेतीप्रश्नी आक्रोश मोर्चा काढल्यानंतर आंदोलकांनी पोलिसांना धक्काबुक्की करून प्रवेशद्वार उघडून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला या प्रकरणी बच्चू कडू आणि पक्षांच्या…

नरेंद्र मोदी हे त्यांच्या गावी चहावर १५० टक्के नफा कमावणार आणि आम्हा शेतकऱ्यांच्या पिकाला केवळ १५ टक्के नफा, हा कुठला…

मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या २८ तारखेला दुसरा मोर्चा थेट जळगावमधील पालकमंत्र्यांच्या घरावर काढण्यात येईल, असा इशारा बच्चू कडू यांनी…

राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसच्या वतीने नाशिकमध्ये सोमवारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्याच धर्तीवर जळगावमध्येही बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पक्षविरहित शेतकरी जनआक्रोश…

जळगावमध्येही बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पक्षविरहित शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे राज्यातील शेतकरी शिल्लक राहील की नाही, याची भीती आता वाटते आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टी, शेतमालाचे दर आणि शेतकरी आत्महत्या या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल…

पक्ष विरहित असलेल्या या मोर्चातून केळी, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार…

शासनाच्या बांधकाम कामगारांसाठी असलेल्या गृहपयोगी संच वाटप योजनेत गंभीर गैरव्यवस्थापनाचा अभाव असल्याचे समोर आले आहे.

आत्महत्याग्रस्त कुटुंबांना व कापूस उत्पादकांना भेटून लढ्याची दिशा निश्चित करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने या दौऱ्याचे आयोजन केले आहे.