Page 2 of बच्चू कडू News

राज्यात कोठेही बँक अधिकाऱ्यांकडून सक्तीच्या कर्जवसुलीचा प्रयत्न झाल्यास त्याला ठोकून काढणार, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

बंडखोरी केली ते ठीक, परंतु त्यांनी पक्ष आणि चिन्ह घेऊन जायला नको होतं, या शब्दात त्यांनी शिंदेंवर टीका केली.

त्यांच्या ‘सातबारा कोरा’ पदयात्रेचा सातवा दिवस सोमवारी अंबोडा येथे ऐतिहासिक सभेत रूपांतरित होईल, असा विश्वास प्रहारने व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपाठोपाठ आता शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षानेही या पदयात्रेला पाठिंबा दिला आहे.

अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ज्वारी खरेदीत फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने शेतकऱ्यांच्या नावाने फसवणूक केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी…

शासनाच्या अन्यायकारक धोरणांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी १४ जुलैला अंभोरा येथे होणाऱ्या सभेत रुमणे आणि लाठ्या-काठ्या घेऊनच या, असा थेट इशारा…

बाळा नांदगावकर हे पदयात्रेत प्रत्यक्ष सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काढण्यात आलेल्या यात्रेला पाठिंबा दर्शविणार आहेत, अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षातर्फे…

शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. आता पेरणी बंद. आता सरकारने आमची जमीन घ्यावी, नाहीतर गांजा, अफूचे पीक घेऊ द्यावे, अशी मागणी…

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात ‘७/१२ कोरा कोरा यात्रे’ला काल पापळ (अमरावती) येथून सुरवात…

सरकारने सातबारा कोरा केलाच पाहिजे अशी मागणी करीत शेतकरी मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होत आहेत.

आपल्याला कर्जमाफी करायची आहे, आमचाही अजेंडा आहे. आम्ही निवडणुकीच्या काळात संकल्प केला आहे. सरकारने कबूल केले आहे. असे बावनकुळे म्हणाले.

७ जुलैपासून १३८ किलोमीटरची सातबारा कोरा करा, ही पदयात्रा काढण्यात येत आहे.