Page 5 of बदलता महाराष्ट्र News

एकीकडे शेतीची उत्पादकता वाढत नाही तर, दुसरीकडे पावसाच्या लहरीपणामध्ये सातत्याने बदल होत आहे. पीकपद्धतीमध्ये बदल झाला असून नको तेवढा ऊस…

दुधाचा भाव स्थिर आहे. मात्र, भाजीपाल्याचा नाही. कपडे, बूट खरेदी करताना आपण काही विचार करत नाही. मात्र, भाजीपाला घेताना चिकित्सक…

तुमच्याप्रमाणे शेतकऱ्याला महागाई नाही का? त्याला काय मुलं, बायको, शिक्षण नाही का.? असा रोखठोक सवाल, उसाला द्याव्या लागणाऱ्या पाण्याची चर्चा…

शेतीतील उत्पादन शासनाच्या आडमुठय़ा धोरणामुळे घटत आहे, असे प्रतिपादन करत शरद जोशी यांनी आणि ‘सगळ्या जगाला महागाई निर्देशांक लागू होतो.

‘आपल्याकडे उत्पादन होणाऱ्या अन्नधान्यापैकी ३५ टक्के अन्नधान्य हे खराब झाल्यामुळे वाया जाते. मात्र, गॅमा रेजमुळे ही नासाडी रोखता येऊ शकते.

पै-पै उभा करून सहकारी साखर कारखाने उभे राहिले, मात्र त्याचा मालक असणारा शेतकरी आज गुलाम झाला आहे. गुन्हेगारांनी त्यांचा विभाग…
महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांतील बदलांचा वेध घेण्यासाठी ‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँक’ यांनी सुरू केलेल्या ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वात सोमवारपासून…
अधिक उत्पादन वा वेगळे पीक घेण्याचे शेतीमधील अभिनव प्रयोग हे बांधाच्या आतच राहू नयेत यासाठी काय करता येईल?
स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या प्रगतीत शेतीचे योगदान मोठे आहे. पण त्यात सामान्य शेतकऱ्याच्या पदरात काय पडले? न्याय मिळाला का? यापुढच्या काळात राज्याच्या…
‘बदलणाऱ्या महाराष्ट्रा’चा वेध घेण्यासाठी ‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँके’ने सुरू केलेल्या ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वात राज्यातील शेती क्षेत्रातील सद्यस्थितीचा…
‘बदलणाऱ्या महाराष्ट्रा’चा वेध घेण्यासाठी ‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँके’ने सुरू केलेल्या ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वात राज्यातील शेती क्षेत्रातील सद्यस्थितीचा…
‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँक’ प्रस्तुत ‘बदलता महाराष्ट्र’ या विशेष उपक्रमांतील दुसरे चर्चासत्र गेल्या बुधवार आणि गुरुवारी मुंबईत पार पडले.