Page 6 of बदलता महाराष्ट्र News
साऱ्या जगात नागरिकीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. काही ठिकाणी ती चांगली मानली गेली तर काही ठिकाणी नव्याने प्रश्न निर्माण करणारी ठरली…
केवळ मतपेटीसाठी राजकारणी लोक शहरावर लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे गावाच्या विकासास राजकारणी महत्त्व देत नाहीत. म्हणूनच शहरात
‘अर्धनागरीकरण’ हा विषय क्लिष्ट चर्चेचा, आकडेवारीचा आणि तज्ज्ञांचा आहे, असा समज घेऊन काही श्रोते आले असते तर त्यांना सुखद आश्चर्याचा…
सरकारचे बहुतेक निर्णयदेखील मतांचा विचार करून घेतले जातात, परंतु त्यामुळे ग्रामीण भागांतील आणि शहरांमधील समस्याही अधिक जटिल होत आहेत.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर.. असे करत करत महाराष्ट्रातील एकेक शहरे नागरीकरणाच्या लाटेवर स्वार झाली आहेत.

राज्यात नागरीकरणाचा वेग वाढत असताना जमिनीच्या व्यवहारापासून ते काही ठिकाणी उद्योग-सेवा क्षेत्राच्या विस्तारातून मोठय़ा प्रमाणात संपत्तीची निर्मिती होत आहे.
महाराष्ट्रात होत असलेल्या बदलांचा वेध घेण्यासाठी ‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँके’ने सुरू केलेल्या ‘बदलता महाराष्ट्र’ या विशेष उपक्रमाच्या ३० आणि ३१…
बदलता महाराष्ट्र‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँके’च्या वतीने शिक्षण या क्षेत्रातील ‘बदलता महाराष्ट्र’ या दोन दिवसीय ज्ञानयज्ञात शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक, वैज्ञानिक, संशोधक, कार्यकर्ते,…
‘शिक्षकांचे शिक्षण’ या परिसंवादातील वक्त्यांचा सूर काही चुकले की त्याला जबाबदार धरण्यासाठी कोणीतरी हवे असते. तसे आज शिक्षकांच्या बाबतीत झाले…
अभ्यासक्रम आराखडा हा महत्त्वाचा मार्गदर्शक दस्तावेज आहे. तो विद्यार्थीकेंद्रित आहे. नव्या आराखडय़ामध्ये मांडण्यात आलेल्या रचनावादी शिक्षणाचा उद्देश साध्य होण्यासाठी शाळांनी,…
महाराष्ट्रात आज जे बदल घडत आहेत त्यांची दिशा आणि दशा तपासून पाहायची असेल, ते योग्य मार्गाने होत आहेत की नाही..
महाराष्ट्राच्या सर्वागीण प्रगतीसाठी सद्यस्थितीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी ‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँके’तर्फे ‘बदलता महाराष्ट्र’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.