Page 3 of बदलापूर News

उल्हास नदीत वाढलेली गढुळता आणि सातत्याने खंडीत होणारा वीज पुरवठा यामुळे पाणी उचल आणि शुद्धीकरण क्षमतेवर परिणाम झाल्याने बदलापूर शहरात…

आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ छाटून आणणाऱ्या व्यक्तीला पाच लाख रूपयांचे बक्षिस दिले जाईल, असेही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने जाहीर करण्यात…

विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून बदलापूर शहरात शिवसेनेचे वामन म्हात्रे आणि भाजप आमदार किसन कथोरे यांच्यात संघर्ष सुरू आहे.आमदार किसन कथोरे यांच्या…

ठाणे ते बदलापूर पर्यंत अवजड वाहनांना घोडबंदर भागात दिवसा प्रवेशबंदी लागू करण्यात आली असून हे वाहतुक बदल आजपासून २ ऑक्टोबर…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ठाणे वाहतूक पोलिसांनी हा बदल प्रायोगिक तत्त्वावर लागू केला असून, हा निर्णय १८ सप्टेंबर ते…

मध्य रेल्वेवरील मालगाडीत बिघाड झाल्यामुळे वांगणी, कर्जत, अंबरनाथ परिसरातील लोकल सेवा विस्कळीत; प्रवाशांमध्ये संताप.

विशेषतः पावसाळ्यात रासायनिक कंपन्यांकडून पाण्याच्या प्रवाहांमध्ये आणि हवेत मोठ्या प्रमाणात विषारी रसायने मिसळून प्रदूषण केले जात आहे.

या घटनेमुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. तर, कल्याणवरून कर्जत-खोपोली दिशेने जाणारी लोकल सेवा कुर्मगतीने धावत आहे.

सिग्नल यंत्रणा बंद असल्याने अंबरनाथ, उल्हासनगरमध्ये वाहतूक कोंडीची समस्या वाढली.

गणपती दर्शनाच्या नावाखाली अपहरण, बदलापूर पोलिसांनी मुलाला सुखरूप परत आणले.

बारवी जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथमध्ये पाणी कपात.

ठाणे पोलिसांची नवी प्रणाली: वाहतूक नियम मोडाल तर ई-चलन घरी येईल.