Page 16 of भगतसिंह कोश्यारी News

“छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आपली नेमकी भूमिका काय, हे भाजपाने स्पष्ट करावं.”, अशी मागणीही केली आहे.

“ वारंवार ही बेताल वक्तव्यं छत्रपती शिवाजी महाराजांविषयी का केली जातात? ” असंही म्हणाले आहेत.

काहीही वक्तव्यं करून लोकांना उकसवू नका, भुजबळांची राज्यपालांवर टीका

राज्यपाल नेहमी कळ लावायचं काम करतात, म्हणून त्यांचं नाव…

“राज्यपाल पदाची प्रतिष्ठा कधी नव्हे इतकी या काळात खाली आली आहे.” असंही सावंत यांनी म्हटलं आहे.

“महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल वाईट…”, असेही आव्हाड यांनी म्हटलं.

“… नाहीतर भाजपाने महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे आणि राज्यपालांना तत्काळ इथून हटवलं पाहिजे.”, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

“औरंगजेबाच्या आणि अफजलखानाच्या कबरी तोडण्याचे नाटकं कशासाठी करता आहात?” असा सवालही केला आहे.

“मुख्यमंत्र्यांनी सगळ्यात आधी भाजपाचा निषेध केला पाहिजे, धिक्कार केला पाहिजे आणि…”; असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

गुलाबराव पाटील म्हणतात, “छत्रपती शिवाजी महाराज हे…”

“छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची कधी माफी मागितली? हे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात जाहीर करावं, कारण…” असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदीप काळे यांनी शहरातील विविध ठिकाणी बॅनर लावून त्या विधानाचा निषेध नोंदविला आहे.