Page 21 of भारत जोडो यात्रा News

काँग्रेसचे राज्यातील सारे नेते डेरेदाखल झाले आहेत. भारत जोडो यात्रे दरम्यान लागणाऱ्या सर्व व्यवस्थांवर अशोक चव्हाण आणि त्यांचा चमू बारकाईने…

दक्षिण भारतातील ६० दिवसांचा भारत जोडो यात्रेत सहभागी झालेला सर्फराजच्या अस्वस्थेत नवी भर पडली आहे. उत्तर शोधायची असतील तर राजकीय…

गेल्या ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू झालेली ही यात्रा १२ राज्यांतून मार्गक्रमण करीत जम्मु-काश्मीरमध्ये नवीन वर्षामध्ये पोहोचणार आहे.

भारत जोडो यात्रेचा नांदेड जिल्ह्यात चार दिवसांचा मुक्काम असणार आहे. या दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

भारत जोडो यात्रे’साठी शहरातील ऐतिहासिक व भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित शक्तिस्थळांवरील मातीचे संकलन करण्यात आले.

काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या त्या राज्य समन्वयक म्हणूनही कार्यरत आहेत.

राहुल यांच्या यात्रेचा जिल्ह्यातील पहिला टप्पा ८ तारखेला देगलूर येथून सुरू होईल. या यात्रेत भारत यात्रींसोबत चालता यावे म्हणून अशोक…

वन विभागाच्या क्षेत्रात येणाऱ्या मार्गावरील काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचा ‘भारत जोडो’ यात्रेतील प्रवास मोटारीने (कार) राहणार आहे.

काहींनी पदयात्रेत सहभागी होण्यापूर्वीच रोज वीस किलोमीटर पायी चालण्याचा सराव सुरू केला आहे. परिणामी अनेक नेते, कार्यकर्ते अनेक दिवसानंतर ‘मॉर्निंग…

काँग्रेसमध्ये चैतन्य आणण्यासाठी अशा एखाद्या यात्रेची गरज होतीच. अर्थात भारत जोडो यात्रा नाशिक जिल्ह्यातून जाणार नसली तरी या यात्रेच्या अनुषंगाने…

‘वेल प्लेड टीम इंडिया’ असं म्हणत राहुल गांधींनी भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं आहे

संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नॅश अली यांच्या नेतृत्वाखाली ही बाईक रॅली…