Page 22 of भारत जोडो यात्रा News

खासदार मुकुल वासनिक हे नेहमी दिल्लीत सक्रिय असतात. स्थानिक पातळीवर ते लक्ष घालत नाही. भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने का होईना…

कळमनुरी-हिंगोली रस्त्यावर सातव यांचे निवासस्थान असून या घरासमोरच्याच जागेमध्ये राजीव यांची समाधी आहे. याच निमित्ताने राहुल गांधी यांची रजनीताई आणि…

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो यात्रा’ वाशीम जिल्ह्यात १५ नोव्हेंबर रोजी दाखल होत आहे.

बुधवारी कोल्हापूर व इचलकरंजी येथे होणाऱ्या यादव यांच्या संवाद यात्रेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट, स्वराज्य इंडिया, माकप, जनता दल, स्वाभिमानी…

चव्हाण दाम्पत्याच्या जुळ्या कन्यांपैकी श्रीजयाची राजकीय क्षेत्रातील रुची मागील काही वर्षांत दिसून येत होती. अलीकडच्या काळात काँग्रेस पक्षाच्या वेगवेगळ्या जाहिरातींमध्ये…

काँग्रेसमध्ये गांधी-नेहरू घराण्याच्या नेतृत्वास एवढय़ा उघडपणे आव्हान देण्याचे धाडस याआधी फारसे झालेच नव्हते.

देशाच्या मध्यवर्ती भागातून यात्रा काढण्याचे नियोजन झाले आहे. तसेच ज्या क्षेत्रात भेटी किंवा कार्यक्रम घेण्यात काँग्रेस पक्ष मागे पडला, अशाच…

राज्यातील पदयात्रेला ७ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. त्याच्या तयारीसाठी टिळक भवन मुख्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

चित्रवाणी वाहिन्यांवरल्या संतप्त चर्चा तावातावाने सुरूच राहोत… तीन हजार किलोमीटरची ‘भारत जोडो यात्रा’ त्या पलीकडचा परिणाम नक्कीच साधते आहे आणि…

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील नांदेडमधून जळगाव असा ३८३ किमीचा प्रवास करीत १६ दिवस राज्यात मुक्कामी असेल.

आकर्षणाचे प्रमुख केंद्र अर्थातच राहुल गांधी. देशाच्या ग्रामीण भागात अजूनही गांधी घराण्यातील सदस्याला बघायला लोक रस्त्यावर येतात.

भारत जोडो’ यात्रेमध्ये ३० महिला यात्री सहभागी झाल्या आहेत. त्यांच्यासाठीच नव्हे तर प्रत्येक यात्रेकरूसाठी हा देशव्यापी प्रवास खडतर आहे.