Page 23 of भारत जोडो यात्रा News

नांदेड जिल्ह्यात या यात्रेचा देगलूर-नायगाव-नांदेड ते अर्धापूर असा सुमारे सव्वाशे किलोमीटरचा प्रवास होणार असून यात्रेच्या मार्गालगतच्या प्रत्येक गावांमध्ये काँग्रेस कार्यकर्ते…

राहुल गांधींच्या सकाळच्या सत्रात तीन-चार तास होणाऱ्या भेटीगाठी म्हणजे अराजकीय चर्चेतून राजकीय पेरणी असल्याचे दिसत आहे.

‘भारत जोडो’ यात्रा सध्या आंध्र प्रदेशमध्ये असून त्यानिमित्त काँग्रेसचे माध्यमविभाग प्रमुख जयराम रमेश यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत विविध मुद्द्यांवर…

केंद्रात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले तर आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा निर्णय प्राधान्याने घेतला जाईल, असे आश्वासन राहुल गांधींनी…

आंध्रमध्ये ना निवडणुका होणार आहेत ना काँग्रेसची ताकद आहे, त्यामुळे भारत जोडो यात्रा फक्त चार दिवस असेल.

जगनमोहन रेड्डी यांची वायएसआर काँग्रेस हीच राष्ट्रीय काँग्रेस आहे असे ग्रामीण जनतेला अजूनही वाटते, असे आंध्र प्रदेश मधील काँग्रेस कार्यकर्त्यांचे…

महाराष्ट्रातही राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने (ठाकरे गट) यात्रेत सहभाही होण्यास सहमती दिल्याने त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे.

जनतेपेक्षा मी मोठा असं समजणारा एक तर स्वप्रेमात असेल किंवा वेडा असेल. अंधेरीच्या निवडणुकीत या सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील, असे…

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली पदयात्रा नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्रात दाखल होणार आहे.

Bharat Jodo Yatra: अनेकांनी या फोटोवर कमेंट करून राहुल गांधी यांना श्रावणबाळ म्हंटले आहे.