Page 3 of भारत राष्ट्र समिती News

के. चंद्रशेखर राव यांनी शेतकर्यासाठी सकारात्मक निर्णय घेउन विविध योजना राबविल्याबद्दल इस्लामपूरमध्ये त्यांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता.

दोन दशकापुर्वीचा जोश शेतकरी संघटना या संघटनेत निर्माण करून प्रस्थापितांपुढे आव्हानात्मक स्थिती निर्माण करणे हे बीआरएसपुढे पहिले लक्ष्य असणार आहे.

भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करण्याबाबत मंगळवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत निर्णय जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी के. चंद्रशेखर राव मंगळवारी, एक ऑगस्ट रोजी वाटेगावात येणार आहेत.

मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजाच्या पात्र कुटुंबातील एका व्यक्तीला एक लाखाची आर्थिक मदत आणि बेघरांना दिलेले दोन बीएचके घराचे आश्वासन पूर्ण…

भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाने राज्यात बऱ्यापैकी हातपाय पसरविण्यास सुरुवात केली आहे. त्याचे दृश्य परिणाम सोलापुरात दिसत आहेत.

सायंकाळी ज्युबिली हिल्स भागातील बीआरएस भवनात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, अर्थंमत्री हरीश राव आदींनी वल्याळ व इतरांना पक्षात प्रवेश देऊन स्वागत…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शनिवारी होत असलेल्या तेलंगणा दौऱ्यावर पक्ष बहिष्कार टाकणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्ष हा महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढविणार आहे.

बीआरएस पक्ष ही भाजपाची बी टीम असल्याचे सर्वश्रुत आहे, अशी टीका माणिकराव ठाकरे यांनी केली.

आषाढी वारीचे निमित्त साधून भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या अख्ख्या मंत्रिमंडळासह पंढरपुरात येऊन…

दर्शन रांगेतील भाविकांना त्रास होऊन नये आणि राजशिटाचार पाळून अवघ्या दहा मिनिटात त्यांनी दर्शन घेवून पुन्हा दर्शन रांग पूर्ववत केल्याची…