Page 3 of बॉम्बस्फोट News

मुंबई उच्च न्यायालयाने ७/११ लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व १२ आरोपींना निर्दोष ठरविल्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.

या आणि अशा हल्ल्यांत पाकिस्तानचा हात असेलच असेल. पण तो सिद्ध करण्यास चोख पुरावा हवा. सामाजिक, राजकीय त्रागा हा पुराव्यास…

मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलमध्ये ११ जुलै २००६ रोजी झालेल्या साखळी स्फोटांप्रकरणी सर्व १२ आरोपींची उच्च न्यायालयाने निर्दोष सुटका केली.याप्रकरणी…

मुंबई उच्च न्यायालयाच्या या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी २४ जुलै रोजी होणार…

या प्रकरणात तपासकर्त्यांनी सादर केलेले पुरावे फेटाळून लावतानाच आरोपींचा ‘अमानवी आणि क्रूर’ पद्धतीन छळ करून त्यांचे कबुलीजबाब घेण्यात आल्याचे निरीक्षणही…

महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आणि बॉम्ब तयार करण्यासाठी वापरली गेलेली स्फोटके, जप्त केलेले सर्किट बॉक्स यांचे योग्य प्रकारे जतन करण्यात…



११ जुलै २००६ च्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये २०९ जणांचा मृत्यू झाला. या घटनेतील आरोपींची सुटका करण्यात आली आहे. याबाबत आता मुख्यमंत्री…

साखळी रेल्वे बॉम्बस्फोटात अनेक निरपराध माणसे ठार झाली असल्याने त्यांना न्याय देण्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करावे, असेही ते…

मुंबईतील २००६ साखळी बॉम्बस्फोटाचा गुजरात दंगलीशी संबंध जोडण्यात आला होता…

खटल्यातील १२ आरोपींना दोषी ठरवून त्यातील पाच जणांना फाशीची तर उर्वरितांना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याचा सत्र न्यायालयाचा निर्णय खंडपीठाने रद्द केला.