Page 91 of मुंबई उच्च न्यायालय News
उल्हासनगर आणि अंबरनाथ शहरात मोठय़ा प्रमाणावर अघोषित पाणीकपात सुरू होती.

ध्वनिप्रदूषण नियंत्रण नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे.

रेल्वे आणि टँकरच्या माध्यमातून पाणी दिले जात असल्याची माहिती सरकारतर्फे न्यायालयाला देण्यात आली.
जामीन अर्ज फेटाळल्याने अटक होण्याची शक्यता बदलापूर शहरातील बहुचर्चित टीडीआर घोटाळ्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी…
न्या. विजया कापसे-ताहिलरामाणी आणि न्या. अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठाने हा निर्वाळा दिला.


उच्च न्यायालयाचा आदेश : मंत्री, नेते, नोकरशहांना सणसणीत टोला; दाद मागण्यासाठी १२ आठवडय़ांची मुदत

घोटाळ्यात सामील असलेल्या राज्यातील सनदी अधिकाऱयांविरोधात गुन्हे दाखल का गेले नाहीत?

अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडणार की केवळ स्मृतिदिनच करत बसणार, अशा…

पालिकेने घनकचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी पन्नास कोटींचा आराखडा तयार केला आहे.

सुशोभिकरणाच्या नावाखाली तलावांवर बेकायदा बांधकाम; तलाव पूर्ववत करण्याचे आदेश