कार अपघात News

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूलावर पुन्हा एकदा दुर्घटना, एकाचा मृत्यू.

नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळाकडून विरार आणि जलसार दरम्यान रोरो सेवा चालवली जाते. या बोटींमधून दररोज अनेक नागरिक दुचाकी आणि…

घोडबंदर मार्गावरून होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त आहेत. अवजड वाहनांच्या वाहतुकीतून केव्हा सुटका होईल असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

कोराडी नाका ते नागपूर दरम्यानच्या मार्गावर शनिवारी २३ ऑगस्ट दुपारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा संतापजनक प्रकार घडला.

लातूरहून निलंगा तालुक्यातील तीन तरुण आपला दुचाकीवरून सरवडी या आपल्या गावी जात होते.

वर्ध्यातील आमगाव शिवारात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून एक जखमी आहे.


समदीप मनमोहन सिंग (वय ३०, रा. शुभ इवान सोसायटी, केशवनगर, मुंढवा, मूळ रा. हरयाणा) याला अटक करण्यात आली.

शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास कार चालक कासारवडवली सिग्नल जवळ आला असता, त्याच्या कारने अचानक पेट घेण्यास सुरूवात केली.

अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी बहीण जखमी झाली. या प्रकरणी पोलिसांनी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

दोघांनाही तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता.

अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकांचा शोध घेण्यात येत आहे…