Page 3 of कार अपघात News

मिहीर अटक झाल्यापासून ४०० दिवसांहून अधिक काळ खटल्याशिवाय तुरुंगात आहे, ही बाब सत्र न्यायालयाने त्याला जामीन नाकारताना लक्षात घ्यायला हवी…

रत्नागिरीतील भोगाव पुलावर भरधाव इको कार उलटून अपघात.

याप्रकरणी श्वानप्रेमी महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे मोटार चालकाविरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यातून परतणाऱ्या शिक्षकांच्या गाडीचा अपघात, तिघांचा बळी.

वरळी-वांद्रे सागरी सेतू आणि सागरी किनारा मार्गाजवळ सकाळी ७.४५ च्या सुमारास हा भीषण अपघात झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई-गोवा महामार्गांवरील राजापुर तालुक्यातील हातीवले येथील टोल नाक्यावर उभ्या असलेल्या ट्रकला महिंद्रा मराझो कंपनीच्या गाडीने जोरदार धडक देवून अपघात झाल्याची…

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूलावर पुन्हा एकदा दुर्घटना, एकाचा मृत्यू.

नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळाकडून विरार आणि जलसार दरम्यान रोरो सेवा चालवली जाते. या बोटींमधून दररोज अनेक नागरिक दुचाकी आणि…

घोडबंदर मार्गावरून होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त आहेत. अवजड वाहनांच्या वाहतुकीतून केव्हा सुटका होईल असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

कोराडी नाका ते नागपूर दरम्यानच्या मार्गावर शनिवारी २३ ऑगस्ट दुपारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा संतापजनक प्रकार घडला.

लातूरहून निलंगा तालुक्यातील तीन तरुण आपला दुचाकीवरून सरवडी या आपल्या गावी जात होते.

वर्ध्यातील आमगाव शिवारात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून एक जखमी आहे.