Page 146 of केंद्र सरकार News
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या विदर्भातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण कोषातून ९२१.९८ कोटी रुपयांची विशेष आर्थिक मदत देण्याचा निर्णय केंद्रीय उच्च स्तरीय…
शेतकरी हा साऱ्या समाजाची गरज भागवतो. केंद्र सरकारने अन्नसुरक्षा कायदा केला असला तरी व त्यातून अत्यंत कमी दरात लोकांना धान्य…
केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेअंर्तगत नवी मुंबई पालिकेला २२० नवीन बसेस घेण्यासाठी हिरवा कंदील मिळाला असून या योजनेतील पालिकेच्या २० टक्के…
जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत केंद्र सरकारने स्टार बससेवेसाठी ११ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिल्याने तिजोरीतील खणखणाटाने आर्थिक संकटात असलेल्या महापालिकेला दिलासा मिळाला…
महिला आणि ज्येष्ठ नागरिकांविरोधातील गुन्हेगारीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. या पाश्र्वभूमीवर संकटसमयी तातडीने मदत मिळावी यासाठी महिला आणि ज्येष्ठ…
नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठीचा सुमारे ८ हजार कोटी रुपयांचा बृहत् आराखडा केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी रखडला असल्याची बाब महापालिकेने…
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलेली मदत तोकडी आहे, अशी स्पष्ट कबुली देत मुख्यमंत्र्यांनी ही मदत केंद्र शासनाच्या सहकार्याने वाढवून देण्याचा प्रयत्न होत…
गुंतवणूकपूरक वातावरणनिर्मितीला चालना देण्याचा प्रयत्न म्हणून केंद्र सरकारने सुमारे १.८३ लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या तब्बल तीन डझन प्रकल्पांना एकाच रात्रीत…
नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनेवर बंदी घालण्याची राज्य सरकारची मागणी गुरुवारी केंद्र सरकारने फेटाळून…
मनुष्यबळाअभावी पडताळणी शक्य होत नसल्याने सरकारकडे पेटंटचे किमान १.५८ लाख अर्ज पडून आहेत अशी माहिती आज संसदेत देण्यात आली.
मुस्लिम युवकांचा समावेश असलेल्या दहशतवादाशी संबंधित खटल्यांचा तातडीने निपटारा करण्यात यावा,
ज्या देशात स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा असलेली शौचालये असतात, तो देश खऱ्या अर्थाने विकसित असतो, असे भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल…