मध्य रेल्वे News

ओव्हर हेड वायरची कामे, पोर्टल उभारणी, तोडणे, अँकर शिफ्टिंग, लोड ट्रान्सफर आणि नवीन क्रॉसिंग पॉइंट्ससाठी ब्लाॅकची मालिका निश्चित करण्यात आली…

मुंबईतील मध्य रेल्वे स्थानकांवर वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी निविदा काढल्या असूनही प्रतिसाद मिळत नसल्याने प्रवाशांना वेळेत वैद्यकीय सेवा मिळत नाही.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ब्रिटिशकालीन प्रभादेवी पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्यात येणार असून, या कामासाठी रेल्वेच्या मदतीने नियोजन करण्यात येत आहे.

मुंबईत गेल्या कित्येक वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या पुलाची कामे सुरू आहेत. एका पुलाचे काम पूर्ण झाले, तरी दुसरा पूल पाडलेला…

मध्य रेल्वेवरील लोकलच्या डब्यात अंधश्रध्दा वाढवणाऱ्या जाहिराती लावण्याचे प्रकार वाढले आहे. दिशाभूल करणारी माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात येते. अंधश्रद्धा पसरविणाऱ्या…

सजग नागरिक मंचने माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीनुसार, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, रेल्वे प्रशासन, आणि ससून रुग्णालय यांसारखे सरकारी विभाग मोठे थकबाकीदार…

केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने २ सप्टेंबर २०२५ रोजी अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नामांतर अहिल्यानगर रेल्वे स्थानक करण्यास ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले.

मध्य रेल्वे प्रशासनाने दादर – रत्नागिरी रेल्वेगाडी बंद केल्याने मुंबईतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे.

मध्य रेल्वेवरील मालगाडीत बिघाड झाल्यामुळे वांगणी, कर्जत, अंबरनाथ परिसरातील लोकल सेवा विस्कळीत; प्रवाशांमध्ये संताप.

या घटनेमुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. तर, कल्याणवरून कर्जत-खोपोली दिशेने जाणारी लोकल सेवा कुर्मगतीने धावत आहे.

ठाणे स्थानकातून प्रवास करणाऱ्या वयोवृद्ध, बालकांना त्रास सहन करावा लागला. नोकरदारांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही.

मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकादरम्यान आणि पश्चिम रेल्वेवरील वांद्रे स्थानकात पाणी साचल्याने रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकलचा वेग मंदावला.