Page 2 of चतुरंग News

१६ ऑगस्टच्या अंकातील ‘डोळस दान’ हा श्रीपाद आगाशे यांचा लेख खूप आवडला. अवयवदान करण्याचे प्रमाण आपल्या देशात फार कमी आहे.…

भारतामध्ये एक लाख मृत व्यक्तींमध्ये, फक्त एकाचे नातेवाईक अवयवदानास मान्यता देतात. हे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत ३० पट कमी आहे.…

दृष्टिहीनांना दृष्टी मिळू शकते, ती नेत्रदान करणाऱ्या दात्यांमुळे. म्हणूनच अनास्था, अज्ञान, मला काय त्याचे? ही प्रवृत्ती सोडून नेत्रदान करणे गरजेचे…

विशेषत: यश-अपयश, संघर्ष-समतोल, एकाग्रता-अनेकाग्रता याची गुंतागुंत समजून सांगत मनाला शांतीच्या डोहापर्यंत आणण्याचे काम सतरा खेळप्रकारांच्या दीडशेहून अधिक तरुण खेळाडूंना गेली…

आपली आवड म्हणून जोपासलेल्या गोष्टी आपल्यानंतरच काय हयातीतही इतरांना अडगळ वाटू नये याची काळजी प्रत्येकाने वेळीच घेतली तर त्याचं मानसिक…

वर्गातील सर्व पुरुष विद्यार्थ्यांना बाहेर जायला सांगून त्याने मुलींवर बेछूट गोळ्या झाडल्या. जीव वाचवण्यासाठी आकांत करणाऱ्या १४ मुलींचे मृतदेह वर्गात…

दारूच्या व्यसनामुळे घरादाराची राखरांगोळी झालेली असंख्य कुटुंबे आहेत, हे वास्तव दारूबंदीमुळेच मोडून काढता येईल हे लक्षात घेऊन २०१५ पासून अहिल्यानगर…

मुंबईच्या रस्त्यांवर सँडविच, दाक्षिणात्य इडली, डोसा मिळतो, राजस्थानी चाट- मेवाडचं आइस्क्रीमही मिळतं, बिहारचा लिट्टी चोखा आणि झारखंडची धुस्का पुरीही मिळते,…

चित्रपट हे लिंगभावाविषयी संवेदनशील संस्कृती निर्माण करण्याचं प्रभावी साधन ठरू शकतं तसंच तो तरुण पिढीला जागतिक समानुभूतीचा दृष्टिकोन देऊ शकतो.

ज्या काळात स्त्रीमुक्ती, स्त्रीवाद हे शब्द अस्तित्वात नव्हते, पण स्त्री जागृतीच्या ठिणग्या दिसत होत्या, स्त्री जीवन चुकतमाकत, अडखळत, धडपडत नव्या…

तंत्रज्ञानानं वेढलेल्या आपल्या आयुष्यात एक अचानक आलेली संध्याकाळ – फोन, टीव्ही, लॅपटॉप सगळंच बंद पडलं… आणि संवाद, संगती, आठवणी, गाणी,…

प्रवाहाविरुद्ध जगण्याचं बाळकडू देणाऱ्या आजी, आईचं पाठबळ आणि नावीन्याचा शोध घेण्याची तीव्र इच्छा याच्या जिवावर आदिती आणि अपूर्वा संचेती यांनी…