हवामान बदल News

मिठागरे, खाडीकिनारे, नदीकाठ आणि टेकड्या अशी सर्वत्र बांधकामे आणि शेतजमिनींवर ‘शक्तिपीठ’सारखे प्रकल्प यालाच धोरण मानण्यापेक्षा शेती, मासेमारी, पर्यटन अशा अनेक…

हवामान विभागाने पुण्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केल्याने महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क झाला आहे.

कोल्हापुरात अतिवृष्टीचा इशारा…

दोन कमी दाब क्षेत्रांचा प्रवास मध्य भारतातून होत आहे. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे पुढील काही…

ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांनी गरज असल्यास तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात…

मुंबईसह कोकण, पुणे आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

पावसामुळे रखडलेल्या खरिप पेरण्यांना गती मिळाली असून, कोयना सिंचन विभाग हवामानाच्या स्थितीनुसार जलविसर्गाचा निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबईतील सखल भाग जलमय झाले असून विक्रोळीत दरड कोसळून बाप-लेकीचा मृत्यू झाला.

हिमनद्या म्हणजे अति प्रतिकूल परिस्थितीतही तग धरून असलेली सूक्ष्मजीवांची अनोखी दुनिया…

माजी कृषिमंत्री म्हणाले तसे ‘ढेकळांचे पंचनामे’ थांबवायचे असतील, तर नव्या कृषिमंत्र्यांनी एकदा शेतकऱ्यांना काय हवे आहे, हे विचारावे. त्यांच्याकडे उत्तरे…

हवामान बदलामुळे अनेक सूक्ष्मजीव आणि प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर…
