हवामान बदल News

अंजन प्रकाश म्हणाले जगभर हवामान बदलामुळे अनेक संकटे ओढवत आहेत.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहेत. हवामान खात्याने आता पुन्हा एकदा नागपूरसह संपूर्ण विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता…

उन्हाळ्याची सुरुवात यावेळी दरवर्षीपेक्षा लवकर झाली. होळीनंतर साधारणपणे तापमान वाढण्यास सुरुवात होते. यावर्षी फेब्रुवारीच्या मध्यान्हातच तापमानाने चाळीशी गाठली.

‘समीर’ ॲपनुसार शनिवारी मुंबईच्या हवेचा निर्देशांक ७१ वर पोहोचला होता. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे.

हवामान बदल हा जागतिक समस्या आहे. प्रदूषण आणि हवामान बदल रोखण्यासाठी जागतिक पातळीवर अनेक देश एकत्र येऊन काम करणे ही…

साधारण होळीला उन्हाची सुरुवात होते आणि एप्रिल व मे महिन्यात उन्हाचा तडाखा जाणवायला सुरुवात होते.

सर्दी, खोकला आणि विषाणूजन्य संसर्गच्या तक्रारी घेऊन नागरिक दवाखान्यांत जात आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे उष्माघाताचा धोकाही वाढला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सद्यःस्थितीमध्ये सुमारे चार लाख नारळ नगांचे उत्पादन होत आहे. मात्र, विविध कारणांसाठी २० ते २२ लाख नारळ नगांची…

बदलत्या हवामानामुळे यंदा मोगरा उत्पादनात मोठी घट झाल्याने ऐन लग्नसराईमध्ये मोगऱ्याचा दर तिपटीने वाढून किलोला ३ हजारांवर पोहचला आहे.

वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या मैदानात ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १४ व्या वृक्षवल्ली प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

ला निना कमकुवत असल्यामुळे आणि मार्चपर्यंतच सक्रिय राहण्याची शक्यता असल्यामुळे मोसमी पावसावर फारसा सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता नाही. ला निना…

राज्यातील थंडी अजूनही पूर्णपणे ओसरलेली नाही. तर तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहे. बऱ्याच ठिकाणी उन्हाचा चटका वाढू लागला आहे.