scorecardresearch

हवामान बदल News

Flamingo Arrival Delayed Monsoon Climate Change Uran Wetlands Degradation Healthy Ecosystem Warning Environment Alarm
पावसामुळे फ्लेमिंगोंचे आगमन लांबणीवर? हवामान बदलामुळे पक्षांचे आगमन उशिरा होणार…

Uran Wetlands Flamingo : हवामान बदल आणि नष्ट होत चाललेल्या पाणथळ जागांमुळे फ्लेमिंगो पक्षांचे आगमन उशिरा होणे हा पर्यावरणासाठी धोक्याचा…

City Quality Index AQI Poor Air Pollution Medium Category Concerns Mumbai
प्रदूषणाची पातळी वाढली… मुंबईची हवा गुणवत्ता ‘मध्यम’ श्रेणीत!

Mumbai Pollution Alert : मुंबईच्या अनेक भागांमध्ये हवा गुणवत्ता ‘मध्यम’ (१०१-२००) श्रेणीत नोंदवली गेली असून, आधीच उकाडा आणि उन्हामुळे हैराण…

Vidarbha on brink of freezing temperatures, lowest temperature recorded at 13.1 degrees Celsius
Vidarbha Winter: विदर्भ गारठण्याच्या उंबरठ्यावर, सर्वाधिक कमी १३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

अवकाळी पावसानंतर अखेर राज्यातील हवामानात झपाट्याने बदल जाणवू लागला आहे. अखेर विदर्भात, राजधानी नागपूरसह, हवामानात बदल झाला आहे.

Dense fog spread throughout the city and rural areas since Thursday morning
नाशिकवर धुक्यांची दुलई, थंडीची चाहूल… आणि हवामान विभागाचे कारण…

नाशिकमध्ये बुधवारी १८ अंशाची नोंद झाल्यानंतर गुरुवारी म्हणजे सहा नोव्हेंबर रोजी १८.२ अंश तापमान नोंदले गेल्याचे हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले.…

'COP-30' conference begins in Brazil today; All eyes on global climate action
आजपासून सुरू होणाऱ्या ‘कॉप-३०’ कडून अपेक्षा…

या अपेक्षा फक्त एखाद्याच देशाच्या असू शकत नाहीत. विकसनशील देशांतला हवामान-बदल रोखण्यासाठी विकसित देशांनी निधी वाढवला, तर विकसित देशांचेसुद्धा भलेच…

From Tadoba to Sahyadri – Tiger migration campaign begins under ‘Mission Tara’
ताडोबातून सह्याद्रीकडे… वाघ स्थलांतरणाच्या ‘मिशन तारा’ मोहीमेला वेग फ्रीमियम स्टोरी

व्याघ्रगणनेच्या २०२२च्या अहवालात सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात एकाही वाघाची नोंद नव्हती. त्यामुळे राज्याच्या वनखात्याने पहिल्या टप्प्यात ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून सहा वाघांना सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात…

Farmers' worries increased due to prolonged rains and missing winter
खबर पीक पाण्याची : लांबलेला पाऊस अन् गायब झालेला हिवाळा

राज्यातील १५० लाख हेक्टर पैकी सुमारे ७० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्यामुळे सरकारला सुमारे ३१ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत…

After agriculture, fishing industry in Konkan hit by stormy rains
कोकणात शेती पाठोपाठ मच्छी व्यवसायाला वादळी पावसाचा फटका; रत्नागिरी जिल्ह्यातील कोट्यावधीची उलाढाल थांबली

मुंबईच्या हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ जारी केला असून जिल्ह्यात नोव्हेंबरच्या पहील्या आठवड्या पर्यत पावसाची शक्यता वर्तविली जात आहे.…

Insurance for fruit crops in Ambia Bahar
आंबिया बहारातील फळपिकासाठी विमा !

शेतकऱ्यांना विमा नुकसानभरपाई दिली जाईल त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज नोंदवून आपल्या उत्पादनक्षम आंबा फळबागांना संरक्षण सुनिश्चित करावे.