Page 4 of हवामान बदल News

मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

ग्रामपंचायत स्तरावर केंद्रांची उभारणी झाल्यास दुष्काळ, आग, पूर, गारपीट, ढगफुटी, थंडीची लाट, कडाक्याची थंडी आदी नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने हवामान विषयक…

कोकणातील कृषी विकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांना विशेष…

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नुकसानीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक फटका कुडाळ तालुक्याला बसला आहे

कोरड्या वाऱ्यांमुळे मोसमी पावसाचे वारे कमकुवत झाले आहेत, हवी तितकी आर्द्रता ते आणत नसल्यामुळे संपूर्ण भारतातच मोसमी पाऊस रखडला आहे.

हवामान बदलाचा मुलांवर काय परिणाम होतो आणि त्यांना या बदलांविषयी किती माहिती आहे, हे जाणून घेण्यासाठी मुंबईतील काही शाळांमधील विद्यार्थ्यांना…

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या विद्यमाने पर्यावरण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

Maharashtra Monsoon Progress Slowdown मोसमी पावसाची गती मंदावली असली तरी, विदर्भात, तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाच्या हलक्या सरी बरसत…

दरवर्षी मृगाच्या पावसामध्ये उगवणारी रानभाजी यंदा अवकाळी पावसामुळे लवकर उगवली असून त्या विक्रीसाठी बाजारात येऊ लागली आहे.

एक मेपासून २० मेपर्यंत म्हणजे मे महिन्यातील २० दिवसांत राज्यात सुमारे २६ हजार हेक्टरवरील फळपिके, भाजीपाला पिके आणि उन्हाळी पिकांचे…

तापमान वाढ, हवामान बदल, वृक्षतोड, प्रदूषण असे अनेक मोठमोठे प्रश्न सोडविण्यापूर्वी संकटात सापडलेला आणि अगदी क्षुल्लक भासणारा कीटक राखणं महत्त्वाचं…

नैसर्गिक आपत्तींमुळे जगभरातील ६० टक्के केळी लागवडीला फटका बसला आहे. यंदा जळगाव परिसरातील केळीवरही तापमान वाढीचा परिणाम दिसून आला आहे.