Page 2 of तटरक्षक दल News

Mumbai Marine Security after Terror Attack: सुमारे साडेसात हजार किलोमीटर्सच्या विस्तीर्ण किनारपट्टीवर तब्बल ५० रडार स्टेशन्स अस्तित्वात आली ती एकमेकांशी…

26/11 Mumbai Terror Attack: गोपनीय माहितीच्या देवाणघेवाणीत हे पुरते स्पष्ट झाले होते की, सागरी मार्गाने मोठा हल्ला होण्याची शक्यता आहे.…

Mumbai Terror Attack: बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देश हादरला मात्र तरीही सागरी सुरक्षेचा मुद्दा काही फारसा गांभीर्याने घेतला गेला नाही. हेच दुर्लक्ष्य…

१९९३च्या मुंबई बॉम्ब स्फोट व मुंबई वरील दहशतवादी हल्ल्यानंतर उरणच्या किनाऱ्यावर कोंबिग ऑपरेशन करण्यात आले होते.

सागरी सुरक्षेच्या मुद्द्याकडे दुर्लक्षच झाले आणि २६/११ च्या दुर्दैवी हल्ल्याला सामोरे जाण्याची वेळ आली… पण आता पुढील ३६ तासांत काय…

मुंबई महानगरपालिकेतर्फे मरिन ड्राईव्ह ते वरळी सागरीसेतू दरम्यान किनारा मार्गाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, तिथे अन्य बांधकामेही करण्यात येत असल्याचा…

करंजा बंदरातून सोमवारी एक बोट ताब्यात घेतली होती.

उरण येथील करंजा बंदरात सोमवारी एक संशयित बोट ताब्यात घेण्यात आली असून उरण पोलीस त्याचा अधिक तपास करीत आहेत.

वसई-विरारमधील सागरी किनारा परिसरात असलेल्या पोलीस चौक्या मागील दोन वर्षांपासून बंद असल्याने सागरी सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


उद्धव ठाकरे यांचे मुंबई किनारा रस्ता मार्गाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यास विलंब होत आहे.

१७ दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते