Page 112 of न्यायालय News
हुंडय़ासाठी शारीरिक व मानसिक छळ करून विवाहितेचा निर्घृण खून केल्याप्रकरणी तिघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
राज्य सरकारच्या वतीने जुलैच्या पावसाळी अधिवेशनात विधिमंडळात मांडलेल्या व मंजूर करून घेतलेल्या पुरवणी मागण्या नियमबाह्य़ आहेत
न्यायालयात असलेल्या खटल्याचा लवकर निर्णय लागला तर समाजाचे स्वास्थ्य टिकून राहते.

गोदावरी कालव्यांना पाणी सोडण्यास कुठल्याही न्यायालयाने बंदी केलेली नाही. त्यामुळे नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कालवा सल्लागार समितीची बैठक…
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सीसीटीव्ही बसविण्यासंदर्भात काम घेतलेल्या कंपनीशी शुक्रवारी गृहविभागाचे सचिव व इतर अधिकाऱ्यांनी चर्चा केली. शहरात ४४४ ठिकाणी…

आदर्श शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी निवडीसाठी ४० वर्षांनंतर प्रथमच मतदान होत आहे. न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. संस्थेतील सदस्य…
निळवंडे व भंडारदरा धरणांमधून जायकवाडीत पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात नगर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी सार्वजनिक हिताच्या नावाखाली दोन याचिका न्यायालयात दाखल केल्या.

…यामध्ये आरोपीच्या गळ्यावर निसटता वार झाला असून त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमुळे शिवाजीनगर न्यायालयाच्या सुरक्षिततेचा प्रश्न…

टोल विरोधातील लढय़ाचा केंद्रबिंदू आता पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाकडे सरकला आहे. शहरातील तीन नागरिकांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेची सुनावणी…
न्यायालयातील प्रलंबित खटल्यांच्या संख्येमुळे न्यायालयाच्या सतत पायऱ्या झिजवूनही न्याय मिळणे दुरापास्त होऊन बसले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकता येत नाही, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती रमेश धनुका यांनी व्यक्त केले.

शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत देवसिंह लक्ष्मण शेंद्रे या शेतकऱ्याने केलेल्या अर्जाकडे दुर्लक्ष करणाऱ्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या व्यवस्थापकास वारंवार…