scorecardresearch

Page 206 of क्रिकेट News

विराट कोहलीनं भारताच्या कसोटी संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माची प्रतिक्रिया; म्हणाला….

विराटने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर भारतीय संघाचा -२० आणि वनडेचा कर्णधार रोहित शर्माने यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. 

“ब्रॉडकास्टरवर आरोप करणं भारतीय संघाला शोभत नाही”, भारताच्या ‘या’ माजी खेळाडूची मोठी प्रतिक्रिया

डीआरएस वादात आपल्या आक्रमकतेमुळे विराट कोहली केंद्रस्थानी राहिला. मात्र, भारताचा एमाजी खेळाडू सबा करीमने विराटच्या या रागावलेल्या वर्तनावर नाराजी व्यक्त…

सेहवाग, युवराज, हरभजनसह ‘हे’ भारतीय खेळाडू पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर खेळणार, कधी-कोठे? वाचा सविस्तर…

भारताचे दिग्गज क्रिकेटर विरेंदर सेहवाग, युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी ते पुन्हा एकदा क्रिकेटच्या…

India vs South Africa 2nd Test : दुसऱ्या दिवसअखेर भारत २ बाद ८५, दक्षिण अफ्रिकेविरुद्ध ५८ धावांची आघाडी

भारत आणि दक्षिण अफ्रिकेमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाज शार्दुल ठाकूरने भेदक गोलंदाजी केली.

India vs South Africa 2nd Test Day 1: पहिल्या दिवशी भारताचा संपूर्ण संघ २०२ धावांवर बाद, दक्षिण अफ्रिकेलाही एक झटका

भारत आणि दक्षिण अफ्रिकेमध्ये सोमवारी (3 जानेवारी) जोहान्सबर्गमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी ११…

India Vs South Africa Test Match : भारतीय क्रिकेट संघ विराटशिवाय मैदानात, के. एल. राहुलचा नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय

दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ विराट कोहलीशिवाय मैदानात उतरला आहे.

“१९८३ विश्वचषकात मला ‘या’ दोनच गोष्टींचं दुःख वाटतं”, कपिल देव यांनी सांगितली मनातील सल

भारताचे माजी क्रिकेटर कपिल देव यांनी १९८३ मध्ये त्यांच्या नेतृत्वातील संघाने भारतासाठी पहिला विश्वचषक जिंकूनही २ गोष्टींचं खूप दुःख झाल्याचं…

“मी पहिलं मराठी वाक्य शिकलो ते म्हणजे ‘आई मला…'”, कपिल देव यांनी सांगितले भन्नाट किस्से

भारतासाठी पहिला विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी त्यांच्या आयुष्यात शिकलेल्या पहिल्या मराठी वाक्याची गोष्ट सांगितली…

kapil-dev-cac-1200
१९८३ च्या विश्वचषक विजयात सर्वात मोठा टर्निंग पॉईंट कोणता होता? कपिल देव म्हणाले, “जेव्हा भारतीय संघात…”

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी १९८३ च्या विश्वचषकात भारतीय संघासाठी टर्निंग पॉईंट कोणता ठरला यावर उत्तर दिलं.

India vs South Africa 1st Test Day 4 : चौथ्या दिवशीचा खेळ संपला, भारत विजयापासून ६ विकेट दूर, वाचा सविस्तर…

भारत आणि दक्षिण अफ्रिकेमध्ये ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कमध्ये खेळली जात आहे.