Page 13 of संस्कृती News
इतिहासाने माणसाला समृद्ध बनवले असून त्यात शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत.

पाश्चात्य जगाला कधीही संस्कृती नव्हती. आज आपण ज्याला पाश्चात्य संस्कृती म्हणतो ती केवळ जीवन शैली आहे
लोकसंस्कृती अनेकांगांनी पाण्याच्या अधिष्ठानावर उभी आहे. पाऊस आणि पाणी यांच्या स्त्रीमनात एक अनोखं स्थान आहे. तिच्या भावनेतून, विचारातून, ओव्यातून हे…
‘‘आपल्याला इतिहासाचा आणि संस्कृतीचा सक्षम पाया आहे. रमाबाई रानडे आणि न्यायमूर्ती महादेव रानडे यांच्यासारख्या अनेकांनी आपला सामाजिक पाया भक्कम केला…
बारा वर्षांपूर्वी सुरूझालेल्या आचार्य अत्रे कट्टय़ाचे रूपांतर आता संस्कृतीच्या महामार्गामध्ये झाले आहे. ठाण्यातील या कट्टय़ाने आता केवळ वेळ घालवण्याचे साधन…

चांगल्या वाचनामुळे माणसावर चांगले संस्कार होतात. त्यामुळे संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी पुस्तके आणि साहित्य महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…

१९६० साली ‘विशाल मुंबई शिक्षण मंडळा’ने गोरेगावमध्ये सुरू केलेल्या ‘आदर्श विद्यालया’तर्फे सर्वसाधारण व तळागाळातील समाजातील विद्यार्थ्यांसाठी संस्कारक्षम ज्ञानदानाचा वारसा अखंडपणे…

‘यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडणार आहे म्हंतात मुंबईला पाणीपुरवठा करणारी जलाशयं भरली ना सगळी? बाकी सगळं खाक झालं तरी आम्हाला…

आपल्या भाषेतल्या शब्दांना संदर्भामुळे अर्थ येतो आणि संस्कृतीमुळे शब्दांचे संदर्भ आपल्याला कळतात, इथवर सारं ठीक असतं. चित्रं किंवा नि:शब्द दृश्यकलाकृती…

संदर्भ लक्षात आले की कलाकृती ‘कळते’, ‘उमगते’, ‘वाचता येते’ अशा विश्वासानं ‘कलाभान’ वाढत राहणार, पण संदर्भ पुन्हा संस्कृतीवर अवलंबून असतात,…
दृष्ट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठीच शिवबाचा जन्म झाला होता. आदिलशाहीला हादरा देत छत्रपतींनी स्वराज्याची निर्मिती केली. आज शिवराज्यही नाही आणि रामराज्यही…
भारतात जिथे नदी तेथे संस्कृती रुजली, परंतु संस्कृतीच्या नावाखाली नदी व पर्यावरणालाच दूषित करण्यात येत आहे, असे प्रतिपादन डॉ. कैलास…