Page 12 of कुतूहल News
पृथ्वीवरील नानाविध भूप्रदेशांपैकी एक वैशिष्ट्यपूर्ण भूप्रदेश म्हणजे टुंड्रा प्रदेश होय.
सहारा हे जगातले सर्वात मोठे वाळवंट आहे. त्याचा विस्तार ९० लाख चौरस किलोमीटर, म्हणजे भारताच्या जवळपास तिप्पट आहे.
भूजल म्हणजे पावसाचे जमिनीखाली साठलेले पाणी. पाणी हा मानवाच्या अस्तित्वाशी निगडित विषय असल्याने प्राचीन काळापासून त्याचा अभ्यास होत आला आहे.
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) या विभागाची स्थापना १८५१ मध्ये झाली. त्याचे पहिले अधीक्षक म्हणून आयरिश भूवैज्ञानिक टॉमस…
सागरी संधिपाद प्राणी (आर्थ्रोपोडा) त्या ओल्या चिखलावरून चालत गेल्यामुळे त्यांच्या पायाचे ठसे तिथे उमटतात.
उत्तरेकडच्या लॉरेशियामधून आणि दक्षिणेकडच्या गोंडवनलँडमधून आलेले अवसाद (सेडिमेंट्स) त्यात कोट्यवधी वर्षे साठत होते.
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक टॉमस ओल्डहॅम यांनी ते जीवाश्म आणि स्लीमॅन यांना आधी मिळालेले जीवाश्म, सर्वेक्षण विभागाच्या अधिकृत संग्रहात…
खडक आणि जीवाश्म यांच्यावर केलेल्या संशोधनावरून विश्वसनीय कालमापन करण्याचे प्रयत्न अठराव्या शतकाच्या अखेरीस सुरू झाले.
मानवी संस्कृतीच्या विकासाच्या टप्प्यांची अश्मयुग, ताम्रयुग अशी नावे जरी पाहिली तरी मानवी संस्कृतीची नाळ खडक आणि खनिजांशी किती जुळलेली आहे, हे…
एक ग्रहगोल म्हणून पृथ्वीचे वर्णन कसे करता येईल, हे ख्यातनाम ब्रिटिश भूवैज्ञानिक डॉ. आर्थर होम्स यांनी अगदी चपखल शब्दांत सांगितले…
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) हा विभाग १८५१ मध्ये कंपनी सरकारच्या राजवटीत स्थापन झाला.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनी भारतातील आपले बस्तान स्थिरस्थावर करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत होती.