धरण News

माणिकपुंज हे धरण कोरडेठाक झाले असून अन्य आठ धरणांमध्ये २० टक्क्यांहून कमी जलसाठा असून ती रिक्त होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत…

राज्यात धरणे बांधण्याजोग्या जागा जवळपास संपल्या असून, लोकसंख्यावाढीमुळे महानगरांना पिण्यासाठी अधिकाधिक पाणी द्यावे लागत आहे.

शहराला पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चार धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. सध्या चारही धरणांत मिळून १०.९६ टीएमसी एवढा पाणीसाठा…

२०८ किलोमीटरच्या या कालव्याच्या दुरुस्तीमुळे पाणी पोहचण्याचा कालावधी ३५ दिवसांवरून २८ दिवसांपर्यंत कमी होईल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

उन्हाच्या झळा तसेच तापमानात वाढ झाल्यावर बाष्पीभवनाने जलाशयांमधील साठा आटतो.

मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा…

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी अलमट्टी धरणाची उंची ५ मीटरने वाढवून ५२४ मीटर करण्यात येईल असे सांगत तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे…

नळगंगा, खडकपूर्णा आणि पेनटाकळी या तीन मोठ्या प्रकल्पामध्ये आज ७१.६६ दलघमी म्हणजे केवळ ३२.१८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘सह्याद्रीचे अश्रू’ या पुस्तकात अलीकडेच शंभर वर्षे पूर्ण झालेल्या मुळशी सत्याग्रहाचा समग्र इतिहास वाचायला मिळतो आणि हेदेखील…

मेंढेगिरी समिती असो वा मांदाडे समिती नद्यांच्या पाण्याच्या नियमनांचा वाटपाचा विषय असो, संबंधित समित्यांमध्ये पर्यावरण तज्ज्ञाचाही समावेश असायला हवा.

ठाणे जिल्ह्याची वाढती लोकसंख्या आणि अपुरे पडणारे पाणी यावर तोडगा म्हणून काळू धरणाची उभारणी करण्यासाठी राज्य सरकार तयारीत आहे.

गत दहा वर्षांत फेब्रुवारीअखेर सरासरी ४६.९९ टक्के पाणीसाठा असतो, यंदा सरासरीच्या ११.६९ टक्के जास्त पाणीसाठा आहे.