धरण News
गिरणा धरणाच्या पांझण डावा कालव्यातून दोन आवर्तने सोडण्यासाठी कायमस्वरूपी पाणी आरक्षण देण्यास राज्य शासनाने गेल्या मंगळवारी मंजुरी दिली आहे.
दोडामार्ग तालुक्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाची पाणी पातळी ११३.२० मीटर इतकी झाली असून, त्यामुळे धरण ओव्हरफ्लो झाले आहे.
जवळपास पाच हजार धरणांचे मूल्यमापन अद्याप प्रलंबित आहे, असे जलशक्ती मंत्रालयाचे सचिव व्ही. एल. कांता राव यांनी बुधवारी सांगितले.
Devendra Fadnavis : फलटण येथे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आत्महत्या केलेल्या भगिनीला न्याय देणार, विरोधकांचे राजकारण सहन करणार नाही.”
Mula Dam : वाढत्या नागरिकीकरण व औद्योगिकीकरणामुळे सिंचनासाठी पाण्याची मोठी तूट निर्माण झाली होती, जी भरून काढण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय…
वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस ५ किमी अंतरावर चिचडोह धरणचे बांधकाम जून २०१८ मध्ये पूर्ण झालेले आहे. धरणाची एकूण…
दोन्ही प्रकरणांची औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद घेण्यात आली आहे.
चीन तिबेटमध्ये यारलुंग त्सांगपो (भारतातील सियांग) नदीवर विशाल धरण बांधत आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारत अरुणाचल प्रदेशमधील धरणाकडे पाहत आहे.
गेल्या आठवड्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणे काठोकाठ भरली असून मुंबईकरांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
कोकण विभागात पालघर जिल्ह्यात सर्वाधिक २५५३ मिमी (११०.७%) पावसाची सरासरी नोंदवली गेली, तर संपूर्ण विभागात सरासरीपेक्षा कमी ९७ टक्के पाऊस…
राज्यात १३८ मोठे, २६० मध्यम आणि २५९९, असे एकूण २९९७ धरण प्रकल्प आहेत. या धरण प्रकल्पांतील एकूण पाणीसाठा ९०.३५ टक्क्यांवर…
गोदावरी खोऱ्यातील जायकवाडी हे सर्वाधिक क्षमतेचे धरण. या धरणातून अतिवृष्टीच्या काळात यंदा तीन लाख सहा हजार क्युसेक इतका विक्रमी विसर्ग…