धरण News

दोन्ही प्रकरणांची औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद घेण्यात आली आहे.

चीन तिबेटमध्ये यारलुंग त्सांगपो (भारतातील सियांग) नदीवर विशाल धरण बांधत आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारत अरुणाचल प्रदेशमधील धरणाकडे पाहत आहे.

गेल्या आठवड्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणे काठोकाठ भरली असून मुंबईकरांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

कोकण विभागात पालघर जिल्ह्यात सर्वाधिक २५५३ मिमी (११०.७%) पावसाची सरासरी नोंदवली गेली, तर संपूर्ण विभागात सरासरीपेक्षा कमी ९७ टक्के पाऊस…

राज्यात १३८ मोठे, २६० मध्यम आणि २५९९, असे एकूण २९९७ धरण प्रकल्प आहेत. या धरण प्रकल्पांतील एकूण पाणीसाठा ९०.३५ टक्क्यांवर…

गोदावरी खोऱ्यातील जायकवाडी हे सर्वाधिक क्षमतेचे धरण. या धरणातून अतिवृष्टीच्या काळात यंदा तीन लाख सहा हजार क्युसेक इतका विक्रमी विसर्ग…

मुंबई महानगर प्रदेशातील सध्याचा पाणी तुटवटा आणि भविष्यातील पाण्याची तहान भागवण्यासाठी एकीकडे राज्य सरकार धरणांच्या उभारणीला गती देत आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. या अतिक्रमणांमुळे सांडपाणी थेट धरणात सोडले जात असल्याचे…

गेल्या पाच वर्षांत मराठवाड्यातील पाऊसमान बदलले आहे. तो सरासरीपेक्षा अधिक पडत आहे. शिवाय कमी कालावधीमध्ये अधिक वेगात पाऊस पडण्याचे प्रमाणही…

गडचिरोलीत पुराचा धोका वाढला, श्रीरामसागर जलाशयातून मोठा विसर्ग, जिल्हाधिकाऱ्यांचा यंत्रणांना सतर्क राहण्याचा आदेश.

शनिवारी सायंकाळ ते रविवारी दुपारपर्यंत विश्रांती न घेता पाऊस कोसळला. पावसाच्या तडाख्याने जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. मुसळधार पावसाने पिकांच्या नुकसानीत…

मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार आणि तुळशी हे पाच तलाव मुंबई महापालिकेच्या मालकीचे असून या पाच तलावांचेच सर्वेक्षण करण्यात आले…