धरण News

यावेळी सर्वच धरणे, तलाव तुडुंब भरलेले असल्याने दुर्घटना व जल प्रदूषण टाळण्यासाठी गणेश भक्तांनी अशा ठिकाणी गणेश विसर्जन करू नये,…

जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीमधून ही बाब उघडकीस आल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते सारंग यादवाडकर, विवेक वेलणकर आणि पुष्कर कुलकर्णी यांनी पत्रकार…

मध्य प्रदेशात आणि विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे तापी तसेच पूर्णा नद्यांना मोठा पूर आल्यामुळे १५ दिवसांपूर्वी हतनूर धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात…

सद्यस्थितीत जलसंपदा विभागाच्या राज्यातील ३० भूकंप वेधशाळांपैकी नाशिक इसापूर (उर्ध्व पैनगंगा) येथील भूकंपमापन यंत्रे सुस्थितीत आहेत.

धरणाची पाच स्वयंचलित दारे उघडण्यात आली. यामुळे जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहर आणि परिसरातील १५ गावांचा वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न…

अप्पर वर्धा धरणातील पाणीसाठा ९५.९५ टक्क्यांवर पोहचला आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने उपनद्या दुथडी…

मराठवाडी जलसिंचन प्रकल्पाचे बांधकाम सुरू करताना २८ वर्षांपूर्वी लाभक्षेत्रात चार एकरचा स्लॅब लावून धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जमिनी ताब्यात घेण्यात आल्या होत्या.…

अकोले तालुक्याचा पश्चिम भाग पावसाचे आगर समजला जातो. मुळा, प्रवरा, आढळा या जिल्ह्यांतील प्रमुख नद्या या भागातच उगम पावतात.

हिराकुड धरण ओडिशाच्या संभलपूर येथे महानदी नदीवर बांधले आहे.

कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसन व महिंद प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटपाबाबत सातारमध्ये आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

पहिली घटना चमक सुरवाडा येथे घडली. तर दुसरी घटना अरेगाव-खांजामानगर येथे घडली.

निघोजे बंधारा परिसरात मोठ्या प्रमाणात गाळ जमा झाला आहे. शेवाळ तयार झाले आहे. पुरेशा प्रमाणात पाणी साठा होत नसल्याने या…