Page 10 of धरण News
दमदार पावसाने जिल्ह्यातील ५१ सिंचन प्रकल्प पैकी बहुतांश प्रकल्पात मुबलक जलसाठा उपलब्ध झाला आहे.
मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्याची तहाण भागवणाऱ्या बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याचे समोर आले आहे.
टेमघर धरण पाणलोट क्षेत्रात अधिक पर्जन्यवृष्टी होत असून टेमघर धरणाच्या जलाशयात ९८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा पवना धरण मुख्य स्त्राेत आहे. पवना नदीत पाणी सोडून महापालिका रावेत येथील बंधाऱ्यातून…
पाणलोट क्षेत्रात काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तापीसह वाघूर, गिरणा आणि अन्य बऱ्याच नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
पावसाने पालघर जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे यामुळे वसई, विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला असून…
हवामान खात्याचा १७ ते २१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा अलर्ट, दररोज आढावा घेण्याचे आदेश
कोयना आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा…
नदीपात्रात विसर्ग सुरू; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन…
हवामान विभागाने पुण्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केल्याने महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क झाला आहे.
पवना धरण ९९% भरले, वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली
कोल्हापुरात अतिवृष्टीचा इशारा…