Page 11 of धरण News
दोन कमी दाब क्षेत्रांचा प्रवास मध्य भारतातून होत आहे. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे पुढील काही…
Heavy Rainfall in Raigad रायगड जिल्ह्यात तुफान पावसामुळे आंबा, कुंडलिका आणि सावित्री नद्यांनी धोका पातळी ओलांडली.
आवक वाढल्यानंतर हतनूर धरणाचे सहा दरवाजे आता पूर्णपणे, तर १४ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहे. ज्यामुळे तापीच्या पात्रात सुमारे…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यवतमाळ जिल्ह्यातील एका कार्यक्रमाला जाण्यासाठी सोमवारी दुपारी नांदेडला येणार होते. पण त्यांचा दौरा रद्द झाल्याचा निरोप सकाळीच…
पिंपरी- चिंचवड शहरासह मावळमधील काही भागांमध्ये पाणीपुरवठा करणारे पवना धरण ओव्हरफ्लो झाले आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरण पूर्णक्षमतेने भरले असून, रविवारी सकाळी १० वाजता धरणाचे ८ वक्रद्वार १ फूट उघडण्यात आले.
हा पाऊस खरिपाच्या पेरण्यांना पोषक असल्याने बळीराजा सुखावला असून, सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
मध्य प्रदेश व विदर्भातील जोरदार पावसानंतर तापी नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढली असून, हतनूर धरणाचे १४ दरवाजे एक मीटरने उघडण्यात…
तुळशी तलाव शनिवारी ओसंडून वाहू लागला असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये मिळून ९०.१६% पाणीसाठा जमा झाला आहे.
मुंबईसह कोकण, पुणे आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
सध्या सर्वाधिक पावसाची नोंद तुळशी आणि विहार धरणात झाली आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरण कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार ३ वाजून २५ मिनिटांनी बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरून…