Page 12 of धरण News
येलदरी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी शुक्रवारी (१५ऑगस्ट) रोजी सकाळी १० पासून पूर्णा नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय…
ग्रामसभांमध्ये पुन्हा एकदा काळू धरणाच्या विरोधाचा सूर लागतो आहे. त्यामुळे काळू धरणाला १३ वर्षांनंतरही विरोध कायम असून धरणाचे भवितव्य धोक्यात…
गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे तुडुंब भरून वाहणारे रानसई धरणातील पाणीसाठा घटला आहे. याचा परिणाम धरणातील भविष्यातील…
जिल्ह्यातील शेतकरी पावसाअभावी चिंताग्रस्त असून, गिरणेचे आवर्तन लवकरच सोडावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे रानसई धरण वाहने बंद झाले आहे. याचा परिणाम धरणातील भविष्यातील पाणी पुरवठ्यावर…
एमआयडीसीकडून परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा.
आदिवासी हक्कासाठी लढणाऱ्या प्रतिभा शिंदे यांनी काँग्रेसला रामराम ठोकला.
मुरबाड तालुक्यातील नाणेघाट फाटा येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित आदिवासी हक्क परिषदेत काळू व शाई धरण प्रकल्प तात्काळ रद्द करण्याचा…
जलसंपदा विभागाने पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठवला होता.
मे महिन्यात कोसळणाऱ्या पावसाने जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने अचानक पाठ फिरवली. पावसाची ही साथ कमी झाल्यामुळे ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत धरण पूर्ण…
टाटा पॉवरच्या मुळशी धरण परिसरात जपानमधील मियावाकी पद्धतीने वन निर्माण केले जाणार आहे. धरणाच्या परिसरात ४७ एकरांवर २ लाख ७०…
शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आंद्रातून १०० आणि भामा आसखेड धरणातून १६७ असे २६७ दशलक्ष (एमएलडी) पाणी आणण्याचे नियोजन केले.