Page 14 of धरण News
जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे अर्धा फूट उचलून गोदावरी पात्रात गुरुवारी पाणी सोडण्यात आले. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते जलपूजन…
तीन कोटी १३ लाख रुपयांची रसायने घेण्यात येणार…
नाशिक जिल्ह्यात सततच्या पावसामुळे जुलै महिनाअखेरपर्यंत जिल्ह्यातील ११ धरणे तुडुंब भरली आहेत. तसेच १४ धरणांमधून विसर्ग करण्यात येत आहे.
भारताने सध्या चीनशी जी काही ‘शांत’ राजनैतिकतेची रणनीती अवलंबली आहे, तिचा फारसा उपयोग होणार नाही.
विदर्भातील तब्बल ८७ सिंचन प्रकल्प अजूनही अपूर्णावस्थेत आहेत. नियोजनाअभावी हे प्रकल्प रखडलेल्या स्थितीतच आहेत. त्याविषयी…
मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची रिमझीम सुरू असून तानसा आणि मोडकसागर यापूर्वीच ओसंडून वाहू लागले आहेत.
पाणलोट क्षेत्रात रविवारीही मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे भंडारदरा व निळवंडे धरणांमधून प्रवरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे.
या वर्षी भोजापूर धरण पूर्ण भरल्यानंतर सर्वप्रथम ओव्हरफ्लोचे पाणी पूरचारीला सोडण्यात आले. नान्नज दुमाला शिवारात पाणी पोहोचल्यानंतर तेथील शेतकऱ्यांनी आनंद…
खडकवासला धरण ऐंशी टक्क्यांपर्यंत भरले आहे. त्यामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी खडकवासला धरणातून रविवारपासून विसर्गाला सुरुवात करण्यात आली आहे.
पानशेत आणि वरसगाव धरणासह खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात रविवारी विसर्ग सुरू करण्यात आला. खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग संध्याकाळपर्यंत टप्प्याटप्याने…
साताऱ्यातील संततधार पावसाने धोम, बलकवडी व कण्हेर, उरमोडी धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.