Page 15 of धरण News
पश्चिम घाटक्षेत्रासह कोयना पाणलोटातील पावसाची मुसळधार ओसरली असली तरी रात्रीत जोरदार तर, दिवसा दमदार पाऊस कोसळत आहे.
४५ गावांचे संपर्क तुटले, अनेक घर-गोठ्यांची पडझड, १७ मंडळात अतिवृष्टीची नोंद..
गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत, तसेच इतर भागात पावसाचा जोर कायम आहे. कोकण, तसेच विदर्भात पावसाचा जोर अधिक होता. या भागात…
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी पावसाचा जोर आणखी वाढला. राधानगरी धरण पूर्ण भरले असून चार स्वयंचलित दरवाजातून निसर्ग सुरू झाला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत, तसेच इतर भागात पावसाचा जोर कायम आहे. कोकण, तसेच विदर्भात पावसाचा जोर अधिक होता. या भागात…
भंडारदरा ८१ टक्के, तर निळवंडे धरण ८८ टक्के भरले आहे. हरिश्चंद्रगड परिसरातील पावसामुळे मुळा नदी परत एकदा दुथडी भरून वाहू…
आज पहाटेपासूनच पावसाला जोर चढला. कोल्हापूर शहरात दिवसभर पाऊस पडत राहिला. पाणलोट क्षेत्रात पावसाची गती वाढली आहे.
संततधार पावसामुळे बारवी धरण कधीही ७२.६० मीटर ही उंची गाठू शकत असल्याने कधीही धरणातून स्वयंचलित वक्रद्वारांवाटे विसर्ग सुरू होण्याची शक्यता…
सकाळी ११ वाजता तानसा धरणाचे एकूण २० दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून सकाळी ११ वाजता २२,१०० क्युसेक आणि दुपारी ३…
मागील दोन महिन्यांपासून २० ते २३ टक्क्यांमध्ये वर-खाली होणाऱ्या विष्णुपुरी धरणाची पातळी एकाच दिवसात ३५४ मीटरवर पोहोचली.
धरणातून सध्या १ हजार २७८.४० क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग
पाणलोट क्षेत्रात अधूनमधून जोरदार पाऊस होत असल्याने हतनूरच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.