Page 3 of धरण News
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
सततच्या पावसामुळे नाशिकमधील १७ धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून, यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे.
वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी अपुरी पडणारी पाणी योजना आणि त्यामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठ्याची स्थिती.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणातून मुंबईला दर दिवशी…
भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबई महानगराच्या प्रमुख भागाला पाणीपुरवठा केला जातो. भांडुप संकुल आशियातील सर्वात मोठे जलशुद्धीकरण केंद्र आहे.
पश्चिम घाटातील कोयना, चांदोलीसह नऊ धरणे तुडुंब भरली आहेत. धरणे शंभर टक्के भरल्याने कोयनेतून २१००, तर चांदोलीतून ५ हजार ६३०…
सायंकाळी ६ वाजता वीर धरणातून नीरा नदीत ७८३७ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी पुढे अकलूज येथील संगम येथे…
अग्रणी नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने रब्बी हंगामाची पेरणी दसऱ्यापर्यंत पुढे जाण्याची शक्यता आहे.
पुराचे ६५ अब्ज घनफूट पाणी बोगद्याद्वारे भीमा नदीत आणण्याचा प्रस्ताव खर्चिक असून त्यासाठी केंद्र सरकारसह, विविध बँकांकडून निधी प्राप्त करण्याचे…
धरणाची मालकी असल्याने या शहराने मागील दीड दशकापासून पाणीटंचाई अनुभवली नव्हती. गेल्या काही वर्षांपासून मात्र हे चित्र बदलू लागले आहे.…
उजनी धरण १०० टक्के भरले आहे. तसेच उजनी धरण क्षेत्रातदेखील पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे उजनी धरणातून रविवारी रात्रीपासून…
गेले तीन दिवस पश्चिम भागात दमदार पडत असलेल्या पावसाने रात्रीपासून पूर्व भागातील दुष्काळी क्षेत्रात दमदार हजेरी लावली. यामुळे खरीप हंगामातील…