मृत्यू News

मुसळधार पावसामुळे मुंबईतील सखल भाग जलमय झाले असून विक्रोळीत दरड कोसळून बाप-लेकीचा मृत्यू झाला.

वाशीम जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रिसोड तालुक्यात पुराची स्थिती निर्माण झाली आहे.

“पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीला अटक करून १२ लाखांचे दागिने जप्त केले असून, एका महिलेच्या मृत्यूचा गुन्हाही उघड झाला आहे.”

“नाशिकमध्ये पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावरच दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर टोळक्याने प्राणघातक हल्ला केला.”

Krishna Janmashtami Dahi Handi Celebration / मानखुर्दमध्ये दहीहंडी बांधताना एका गोविंदाचा मृत्यू झाला असून, शहरभरात ३० जण जखमी झाले आहेत.

दत्ता होलारे, लखन धावरे आणि साहेबराव गिरसेप अशी मृत्यू झालेल्या कामगारांची नाव आहेत.

नायगाव पूर्वेच्या ससूपाडा येथील एका काच कारखान्यात दहा हजार किलो काचेची थप्पी अंगावर पडून दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे.

काही वेळाने त्या मांजरीला आणायला बाहेर गेल्या. मात्र त्यांना मांजर दिसले नाही.

याठिकाणी वन विभागाच्या पथकाने पंचनामा करुन शवविच्छेदन झाल्यावर त्यांना अग्नी देवून नष्ट करण्यात आले.

खंडपीठात सरकारकडून सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून तपास सुरू असून, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा…

नागपुरातील खापरी परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय मुलाला २ ऑगस्टला सर्पदंशानंतर एम्समध्ये दाखल केले होते.

हमीप्रमाणे टपरीवर आलेल्या ६० वर्षीय महिलेचा बुधवारचा चहा शेवटचा ठरला. तिच्या परिचयाच्या मर्सिडीज चालकाने तिला चहा पाजला आणि अवघ्या काही…