Page 27 of डेंग्यू News
कव्हरस्टोरीपालिकेची मोहीम तीव्र, पण…नखाएवढेही नसणारे डास काय उत्पात घडवून आणू शकतात, त्याचे भीषण रूप २०१० मध्ये मुंबईत मलेरियाचा उद्रेक झाला…
गोसीखुर्द धरणातील पाण्याचा साठा वाढल्याने त्याचा फटका भिवापूर तालुक्यातील पाच गावांना बसला असून अनेक गावातील बाराशे हेक्टरहून अधिक शेत जमीन…
विदर्भात डेंग्यू आणि मलेरियाबाबत जनजागृती मोहीम राबविली जात असली तरी लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

डेंगीच्या साथीने शहरात मागच्या पंधरा दिवसांत दोघांचा मृत्यू झाल्याचे महानगरपालिकेनेच स्पष्ट केल्याने याबाबत आता चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
गावात कचऱ्याचे साचलेले ढीग, सांडपाण्याची गटारे, नियमित होत नसलेली नाल्याची साफसफाई
शहरातील डेंग्यूचे प्रमाण ‘जैसे थे’च आहे. नोव्हेंबरमध्ये शहरात ४५ जणांना डेंग्यू झाला असून दर दिवशी सरासरी ६ जणांना डेंग्यूची लागण…
डेंग्यू आजाराबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडील आकडेवारी खरी धरली तर यावर्षी डेंग्यूमुळे देशातील सर्वाधिक ३३ मृत्यू राज्यात झाले असून
शहरात डेंग्युच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असतानाच दुसरीकडे डासांचा प्रार्दुभाव रोखण्यात महापालिकेचा आरोग्य विभाग अपयशी ठरल्याची बाब जाकीर हुसेन
गेले काही महिने दहशत पसरविणाऱ्या डेंग्यूचे रुग्ण पावसाळा संपल्यावर कमी होण्याची अपेक्षा होती.
आर दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष आणि आरोग्य समिती सदस्य डॉ. अजंता यादव यांना डेंग्यूची बाधा झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल…

गेल्या तीन वर्षांत मलेरियाचे रुग्ण व मृत्यू यांची संख्या कमी झाली असली तरी महानगरपालिकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार यावर्षीही मलरिया

सार्वजनिक ठिकाणी कीटकनाशकांची फवारणी करून पालिकेने डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे.