scorecardresearch

Page 59 of विकास News

संपूर्ण विकास क्षमता वापरण्याची गरज!

विहिरी, कालवे, धरणे, तळी अशी सिंचन व्यवस्था दक्षिण महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आहे. या भागातील शेतकरी उपक्रमशिल आहेत. कोल्हापूर, सातारा, सोलापूर,…

समतोल विकासाचा संकल्प नको का?

मराठवाडा विभागातील प्रत्येक जिल्हय़ाचे सरासरी उत्पन्न, मानव विकास अंक, साक्षरता आणि महत्त्वाचे म्हणजे विभागाचा सरासरी पाऊस राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे.…

शिक्षणाशिवाय मुस्लिमांची प्रगती नाही – आ. हुसेन

मुस्लीम समाजातील उणीवा दूर करण्याची जबाबदारी स्वत: समाजावरच आहे. शिक्षणाशिवाय समाजाला पुरेसे हक्क मिळणार नाहीत व उणीवाही दूर होणार नाहीत,…

शासकीय अधिकाऱ्यांचे पाठबळ आवश्यक

गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा -बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी…

सिंचन कार्यपद्धती सुधारण्याबाबत सत्ताधारी-विरोधकांचे सूचक मौन!

सिंचन श्वेतपत्रिकेतील शिफारसींकडे सरकारने ढुंकूनही पाहिले नाहीच, शिवाय या विभागातील पैसा जिरविण्याची कार्यपद्धती अजूनही कायम आहे. कामाच्या निविदा काढताना मर्जीतील…

मराठवाडय़ाच्या विकासासाठी एकजूट आवश्यक – चव्हाण

टोकाच्या राजकीय संघर्षांमुळे मागे पडलेल्या मराठवाडय़ाच्या विकासासाठी पक्षभेद बाजूला ठेवून एकजुटीने संघर्ष करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण…

मुख्यमंत्र्यांच्या विदर्भ दौऱ्यांनी चैतन्य घोषणांच्या अंमलबजावणीबाबत शंका

अलीकडच्या काळात वारंवार विदर्भास भेटी देताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विदर्भ विकासाची नवनवी धोरणे घोषित करीत असल्याच्या पाश्र्वभूमीवर आघाडी शासनाला कराव्या…

नागपूर-वर्धा-अमरावती इंडस्ट्री कॉरिडॉर म्हणून विकसित करण्यावर भर -मुख्यमंत्री

देशात श्रीमंत राज्य म्हणून महाराष्ट्राची गणना होते, पण राज्यातील काही भाग मागास, तर काही प्रगत आहे. ही बाब भूषणावह नाही.…

गरीब बिच्चारे ‘कार्यसम्राट’!

मुंबईइतकी लोकसंख्या देशात अन्य कोणत्याही शहरात नाही. मुंबईत प्रतिचौरस कि.मी. क्षेत्रफळात राहणाऱ्या लोकांच्या संख्येच्या तर जवळपाससुद्धा देशातील अन्य कोणतेही शहर…

कल्याणमधील गणेशघाटाचे होणार सुशोभीकरण

कल्याणचे ऐतिहासिक प्रवेशद्वार असलेल्या दुर्गाडी किल्ल्याजवळील गणेशघाटाच्या सुशोभीकरणासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम व पर्यटन विभागाने दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला…

समतोल विकासासाठी जिल्हा परिषदेने कृती आराखडा तयार करावा – पाटील

तळागाळातील सामान्य घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या योजना प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या यंत्रणेमार्फत मोठय़ा प्रमाणात राबविल्या जातात. त्यामुळे जिल्हा परिषदेने समतोल…

ग्रामविकासमंत्र्यांच्या नाराजीनंतरही ती वादग्रस्त १२ गावे ‘निराधार’च

ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतरही महाराष्ट्र-आंध्र प्रदेश सीमेवरील बारा गावात जिल्हा प्रशासनाने ‘आधार’चे केंद्र सुरू केले नसल्याची धक्कादायक…