scorecardresearch

Page 60 of विकास News

नागरी भागाच्या विकासासाठी लवकरच नवे आयएएस केडर करणार-मुख्यमंत्री

आतापर्यंत केवळ ग्रामीण भागाचा विकास डोळ्यासमोर ठेवून प्रशासकीय सेवेत अधिकारी निर्माण होत असत. आयएएस झाल्यानंतर जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी…

एकत्रित नियोजन आराखडय़ासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद

लोकसंख्येच्या मानाने या शहरातील सोयी, सुविधा पूर्ण करण्यात सिडको अपयशी ठरलेली आहे. त्यामुळे या शहराचे वन टाइम प्लॅनिंग अर्थात एकत्रित…

चिटणीस पार्कवर इनडोअर स्टेडियमसह डबल बेसमेंट पार्किंग

मध्य नागपुरातील चिटणीस पार्कवर इनडोअर स्टेडियमचे बांधकाम करण्यात येणार असून या ठिकाणी डबल बेसमेंट पार्किंगची व्यवस्था राहणार आहे. त्यामुळे मध्य…

मातृतीर्थाचा खामगाव-जालना रेल्वेमार्ग म्हणजे दिवास्वप्न

महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ असलेला, राष्ट्रमाता जिजाऊ मॉंसाहेबांची जन्मभूमी असलेला मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा रेल्वे मंत्रालयाच्या नकाशावर झळकण्यास…

यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प उपयोजनेवर ७० टक्के खर्च

जिल्ह्यातील यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जानेवारी २०१३ अखेर आदिवासी उपयोजना क्षेत्राचा खर्च वितरित तरतुदींशी ७९…

मेट्रो रेल्वे दहिसपर्यंत?

वर्सोवा-घाटकोपर मेट्रो रेल्वे मार्गाचे संथगतीने सुरू असलेले काम तसेच चारकोप-वांद्रे-मानखुर्द मेट्रो रेल्वेचा मागमूसही नसताना आता ही मेट्रो दहिसपर्यंत नेण्याचा विचार…

गाव घटक मानून विकासाचे नियोजन करा -अजित पवार

ग्रामपंचायतींनी गावाच्या अडचणी आणि प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सूक्ष्म नियोजन करावे जेणेकरून गावाच्या विकासासाठी मुक्त स्वरूपाचे अनुदान देण्याबाबत कार्यवाही होईल. त्यासाठी लोकसहभागातून…

राज्यात फक्त ४५ रस्त्यांच्या कामांना चालना

राज्यात पंतप्रधान ग्राम सडक योजनेत मंजूर झालेल्या सुमारे रस्ते आणि पुलांच्या कामांपैकी दहा टक्के कामे अजूनही अपूर्णावस्थेत असून गेल्या पाच…

झोपडपट्टी विकासांतर्गत शहरात ८५२ घरकुले

केंद्र सरकारच्या एकात्मिक गृह निर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमात महापालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या घरकूल योजनेच्या कामाची सुरूवात आता होणार आहे.…

दुष्काळावर मात करण्यासाठी विहिरीजोड प्रकल्प महत्त्वाचे -डॉ. पोळ

केवळ दुष्काळ पडतो म्हणून नाही तर पावसाचे पाणी अडविण्यासाठी गावागावातील विहिरींचा योग्य वापर करायला हवा. पाण्याचा उपलब्ध होणारा मुबलक साठा…

विषफळे देणारी समृद्धी हवी आहे?

‘समृद्धीची विषफळे’ या अग्रलेखात (२३ फेब्रु.) म्हटले आहे की, गांधीजींचा ग्रामस्वराज्याचा मार्ग शाश्वताचा असला तरी त्यावर चालण्याची हिंमत बहुसंख्यांमध्ये नसते…