scorecardresearch

Page 61 of विकास News

‘आजही आदिवासी समाज मुख्य प्रवाहापासून उपेक्षितच’

स्वातंत्र्याच्या ६० वर्षांनंतरही आदिवासी वर्ग समाजाच्या मुख्य प्रवाहापासून उपेक्षितच राहिला असल्याची खंत आमदार शोभा फडणवीस यांनी व्यक्त केली. तिसऱ्या विदर्भ…

बदलत्या औद्योगिक वातावरणाची भुरळ!

गडचिरोली जिल्ह्य़ात खनिज संपत्तीची भरमार आणि पर्यटनासाठी समृद्ध जंगलक्षेत्र असताना नक्षलवाद्यांच्या प्रभावामुळे उद्योगपती या जिल्ह्य़ात उद्योग आणण्यासाठी धजत नाहीत, ही…

‘मुंबई उपनगर’च्या २२३.४६ कोटींच्या वार्षिक योजनेस मान्यता

मुंबई उपनगर जिल्ह्य़ाच्या २०१३-१४ या वर्षांसाठीच्या २२३ कोटी ४६ लाख रुपयांच्या वार्षिक योजनेस गुरुवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात…

अर्थसंकल्पातून विकासाची पंचसूत्री उमटावी

भारतीय अर्थव्यवस्थेतील सध्याचे अडथळे हे केवळ विदेशातील घडामोडींमुळेच नव्हे तर देशांतर्गत समस्यांमुळेही आहेत. किंबहुना विकासवाढीचे मूलभूत बल दृष्टिपथात आहे, असेही…

गुंतवणूकपुरक वातावरण आणि सर्वसमावेशक विकास आवश्यक अर्थसंकल्प २०१३

वित्तीय ध्येयधोरणे आखणे आणि आवश्यक करसुधारणा करणे यांच्याप्रमाणेच देशात गुंतवणुकीला अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे आव्हान अर्थमंत्र्यांना पेलावे लागणार आहे. कमी…

‘औद्योगिक विकासाचे सुयोग्य मूल्यमापन नाही’

औरंगाबादचा औद्योगिक विकास सर्वागाने झाला व होत आहे. अनेक नव्या बाबींची सुरुवात औरंगाबादपासूनच झाली. जगातील ७२ देशांत निर्यात करणाऱ्या औरंगाबादने…

रखडलेले ‘बिजली-सडक’ प्रकल्प प्राधान्याने मार्गी लागावेत!

देशातील विकासाची प्रक्रिया पुढे नेण्याचा मार्ग पायाभूत सुविधा क्षेत्रातून जातो. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम…

विकास साधण्यासाठी एकजूट गरजेची – आ. राजन तेली

सिंधुदुर्गच्या साधनसामुग्रीच्या माध्यमातून सहकार संस्थांना संजीवनी देत विकास साधण्यासाठी सर्वाची एकजूट गरजेची आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक कायमच आघाडीवर राहील,…

खोपोलीच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – सुनील तटकरे

खोपोली शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे प्रतिपादन रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांनी केले आहे. खोपोली नगर पालिकेच्या…

रतनगड परिसराला नवी झळाळी

अभयारण्य निसर्ग पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत वन्यजीव विभागाने मागच्या वर्षांत कळसुबाई-हारिश्चंद्रगड क्षेत्रात १ कोटी ६६ लाख रूपये खर्च केले आहेत. मुख्यत्वे…

राजीव यांच्याविरोधात आता राष्ट्रवादी आक्रमक

अर्थसंकल्पातील भरीव आर्थिक तरतूद खर्च होऊ नये, यासाठी शहरातील विकासकामे ठप्प करण्याचे कारस्थान महापालिका प्रशासनाकडून रचले जात असल्याचा आरोप करत…

‘अ‍ॅडव्हाण्टेज’ला अपशकुन

‘अ‍ॅडव्हाण्टेज विदर्भ’च्या आयोजनावर काही दिवसांपूर्वी घोंघावत असलेले अनिश्चिततेचे ढग मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील बैठकीत दूर करून २५ आणि २६ फेब्रुवारी याच नियोजित…