scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

महापालिकेविषयी प्रतिष्ठीत चंद्रपूरकरांची अनास्था

साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या या शहरातील अवघ्या अकरा जणांनी महानगरपालिकेच्या तीन झोनमधून निमंत्रित सदस्यपदासाठी अर्ज सादर केलेले आहेत.

गावाच्या विकासासाठी गावक ऱ्यांनी मार्गदर्शक बनावे – फौजिया खान

शिक्षण हक्क कायद्यामुळे सर्वाना शिक्षण देणे बंधनकारक आहे. सोबतच दर्जेदार शिक्षणाला सरकारने प्राधान्य दिले आहे. लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या विकासाच्या योजनांमध्ये…

डोंगर कोरून छोटा विकासाचा आव मोठा!

घरबांधणीसाठी लागणाऱ्या दगड-विटांसाठी नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील डोंगरच्या डोंगर नाहीसे केल्यानंतर आता अंबरनाथ तालुक्यातील श्रीमलंग डोंगरपट्टय़ात खुलेआम सुरुंग लावून…

डोंबिवलीतील नांदिवली नाल्यावर नवीन उड्डाण पुलाच्या उभारणीस मंजुरी

डोंबिवली पूर्व भागातील स्वामी समर्थ मठ, नांदिवली, भोपर, गांधीनगर भागांना जोडणाऱ्या नांदिवली नाल्यावर नवीन उड्डाण पूल उभारणीस पालिकेच्या महासभेने मान्यता…

विमानतळ परिसरातील रस्ते एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा

मिठी नदीवर पूल बांधून साकीनाका ते आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जाण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या रस्त्यांच्या मार्गातील पुनर्वसनाचा अडथळा दूर झाला असून येत्या…

रेल्वे प्रकल्पाचे प्रस्ताव राज्य सरकारकडेच पडून

मुंबईतील विविध रेल्वे प्रकल्पांच्या मंजुरीसाठीचे रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्याचे प्रस्ताव अद्याप राज्य सरकारकडेच पडून असल्याने रेल्वे अर्थसंकल्पात त्यांचा समावेश होण्याबाबत रेल्वे…

कामांच्या श्रेयावरून नगर तालुक्यात पुन्हा कलगीतुरा

नगर तालुक्यातील विकास कामांच्या राजकीय श्रेयावरुन राष्ट्रवादीचे पालकमंत्री बबनराव पाचपुते व काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांच्यामध्ये पुन्हा वाद…

कर्जतचा मुख्य रस्ता रूंदावला

कर्जत शहरात काल रात्री झालेल्या बैठकीत टपरीधारक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब साळुंके यांची निवड करण्यात आली. दरम्यान या व्यवसायिकांनी स्वत:च सर्व…

बडनेरा रेल्वे वॅगन दुरुस्ती प्रकल्प मार्गी लागण्याचे संकेत

गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या बडनेरा येथील रेल्वे व्ॉगन दुरुस्ती कारखान्याचे काम मार्गी लागण्याचे संकेत मिळाले असून जमीन अधिग्रहणासाठी १५ कोटी…

आठही जिल्ह्य़ांच्या आराखडय़ात आणखी ९७ कोटी

खरीप पिकाची आणेवारी तपासल्यानंतर केंद्राने ७७८ कोटींचा निधी दिला. रब्बीच्या आणेवारीचा आता अंदाज आला आहे. त्यामुळे केंद्राचे पथक पुन्हा एकदा…

बीडचा १६२ कोटींचा आराखडा मंजूर

रस्त्याची कामे चांगली होत नाहीत, म्हणून वाढीव निधी मिळणार नाही, अशा शब्दांत फटकारत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्य़ाच्या…

‘प्रकल्पग्रस्त’ मुंबईचा सुखाचा मार्ग अद्याप दूरच

‘मुंबईकरांच्या सुरक्षित प्रवासासाठी’ असे बिरुद लावून सध्या अनेक प्रकल्प अनेक संस्था राबवित आहेत. मेट्रो रेल्वे, मोनो रेल्वे, उड्डाणपूल, नवीन रस्ते…

संबंधित बातम्या