दुष्काळ (Drought) News

राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना केलेलं एक विधान दोन दिवसांपासून चर्चेत आलं होतं.

पलूस येथे अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी भारतीय महिला फेडरेशनने तहसील कार्यालयावर…

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…

जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्यानंतर शासनाने अपेक्षेपेक्षा खूपच कमी मदत जाहीर केली असताना महायुतीकडून त्याची जाहिरातबाजी करण्यावर जोर…

अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असली तरी ओला दुष्काळ अशी संकल्पनाच नसल्याचे सांगत सरकारने मंगळवारी…

Chhagan Bhujbal : येवला मतदारसंघात मुसळधार पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी गुडघ्याइतक्या पाण्यात प्रत्यक्ष उतरून नागरिकांना…

वर्ध्यातील युवा शेतकरी आकाश रानोटकर यांनी अतिवृष्टीचा सामना करत, पुरातून सुमारे २ लाख किमतीची मोसंबी डोक्यावर वाहून नेऊन वाचवली.

पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, केंद्र सरकारने पंजाब, बिहारला मदत केली. मात्र, महाराष्ट्राला मदत देण्यात येत नाही.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकार आवश्यक ती मदत देईल, असे आश्वासन दिल्याचे आमदार लंघे यांनी सांगितले.

अतिवृष्टी आणि पूर यामुळे नांदेडसह शेजारच्या जिल्ह्यांतील गंभीर परिस्थितीच्या पाहणीसाठी प्रदेश काँग्रेसने नेमलेल्या समितीतून नांदेड जिल्ह्याच्या दोन्ही ग्रामीण जिल्हाध्यक्षांना बाजूला…

शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे सरकारचे कर्तव्य असले तरी त्याची जाहिरातबाजी महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी असल्याचा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

नैसर्गिक आपत्तीमुळे वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या जळगावातील शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यातील नुकसानीपोटी १० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.