दुष्काळ (Drought) News

पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, केंद्र सरकारने पंजाब, बिहारला मदत केली. मात्र, महाराष्ट्राला मदत देण्यात येत नाही.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकार आवश्यक ती मदत देईल, असे आश्वासन दिल्याचे आमदार लंघे यांनी सांगितले.

अतिवृष्टी आणि पूर यामुळे नांदेडसह शेजारच्या जिल्ह्यांतील गंभीर परिस्थितीच्या पाहणीसाठी प्रदेश काँग्रेसने नेमलेल्या समितीतून नांदेड जिल्ह्याच्या दोन्ही ग्रामीण जिल्हाध्यक्षांना बाजूला…

शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे सरकारचे कर्तव्य असले तरी त्याची जाहिरातबाजी महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी असल्याचा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

नैसर्गिक आपत्तीमुळे वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या जळगावातील शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यातील नुकसानीपोटी १० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.

जिल्ह्यातील काही ठिकाणी पूर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे पथक तैनात करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

Maharashtra Weather Today सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

पावसाचे पाणी आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात येणारे पाणी, दोन्ही थांबता थांबत नाही. देवळीचे आमदार राजेश बकाने यांनी पूरग्रस्त गावात भेटी…

यवतमाळमध्ये कापूस, सोयाबीन, ओला दुष्काळ आणि ई-पिक पाहणी त्रुटीवर उपाययोजनेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा.

पाणी वाया जाण्याऐवजी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कालव्यात सोडण्याची मागणी.

दीड कोटी रुपये खर्च करून उभारलेले हे केंद्र लवकरच जनतेच्या सेवेत दाखल होईल.

या प्रकल्पाच्या कामास गती मिळणार आहे. दुष्काळ निर्मूलन आणि पूर नियंत्रण या दोन्ही बाबी समोर ठेवून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…