शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, पूर, गारपीट, चक्रीवादळ, किटक किंवा रोगांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानापासून संरक्षण देण्यासाठी ‘पंतप्रधान पीक विमा’ ही योजना…
शासनाच्या पावसाळी मासेमारी बंदीनंतर १ ऑगस्टपासून मासेमारी हंगाम सुरु झाला. मात्र, लांबलेला पाऊस व वादळी वाऱ्याच्या धोक्याच्या इशाऱ्यांमुळे हा मासेमारी…
पलूस येथे अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी भारतीय महिला फेडरेशनने तहसील कार्यालयावर…
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…
जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्यानंतर शासनाने अपेक्षेपेक्षा खूपच कमी मदत जाहीर केली असताना महायुतीकडून त्याची जाहिरातबाजी करण्यावर जोर…