Page 8 of दुष्काळ (Drought) News

कंगना सध्या ‘तेजस’ या चित्रपटात हवाई दलातल्या पायलटची भूमिका साकारत आहे.


ऑगस्ट ते फेब्रुवारी महिन्यादरम्यान झालेल्या पावसाचा विचार केला जाणार आहे.

देशात १९५१ ते २०१६ या काळात १३ वर्षे दुष्काळाची राहिली. अनेक क्षेत्रांत आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला

दुष्काळाचे अनेक कंगोरे. आपत्तीभोवती उपाययोजनांचा परिघ लहान-मोठा होत जातो.

ही योजना मुळात काय आहे आणि तिची अंमलबजावणी कशी होते आहे याचा आढावा..

नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर केवळ शेतकऱ्यांसाठी ३८ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

सोलापूर जिल्ह्य़ातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गुरुवारी केंद्रीय पथकाने जिल्ह्य़ातील काही भागांना भेटी दिल्या.

शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याने बँकांनी, संबंधित विभाग व यंत्रणांनी शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्यासंदर्भात नियोजन करावे
पीककर्ज मिळत नसल्याने गावात आम्हाला कोणी बसू देईना, रोज तक्रार करणाऱ्यांची संख्या वाढते आहे.
आडसूळ म्हणाले की, मराठवाडय़ाची कृष्णा, गोदावरी व तापी या तीन खोऱ्यात विभागणी झाली आहे.