पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन News

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यामध्ये वायु गळतीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली.

दीड कोटी रुपये खर्च करून उभारलेले हे केंद्र लवकरच जनतेच्या सेवेत दाखल होईल.

वसई विरार शहरात अनधिकृत बांधकामे व जीर्ण झालेल्या इमारतींवर वेळीच लक्ष दिले नसल्याने अनेक नागरिक निष्क्रिय व्यवस्थेचे बळी ठरत असल्याचे…

राज्य पर्यावरण विभागाने २६ ऑगस्ट रोजी आपल्या संकेतस्थळावर लोटस तलावाचा उल्लेख पाणथळ असा केला आहे, असा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये विविध घटनांमध्ये एकूण ११ जण मृत्युमुखी पडले असून हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यात १० जण मरण पावले.

वैष्णोदेवी यात्रेकरूंचे तीन दिवसांपूर्वी गेलेले बळी किंवा चारधाम यात्रेच्या मार्गावरील वाढत्या दुर्घटना हेही लवकरच विसरले जाईल; पर्यावरणीय धोक्यांकडे दुर्लक्ष सुरूच…

पडद्यावरची दृश्ये बघून थरकाप उडाला पण इकडे आमच्या साहेबांचा लकडा सुरूच. ताबडतोब गाडीतल्या प्रवाशांचे नंबर मिळव व बोलणे करून दे.…

या महिलेवर अंत्यसंस्कार कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी देवदत्तासारखी उभी राहिली कल्याण भागातील राष्ट्रीय आपत्ती बचाव पथकाची…

४५० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवले जाणार…

गडचिरोलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; मदतकार्य सुरू.

पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण