Page 55 of पर्यावरण News
पावणेचार अब्ज वर्षांपूर्वी साध्या सेन्द्रिय रेणूंच्या मेळाव्यातून प्रगटलेल्या जीवसृष्टीच्या सुरस व चमत्कारिक नाटकात आज तब्बल एक कोटी चित्र-विचित्र पात्रे रंगली…
शाश्वत विकासासाठी नव्यानव्या तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करीत असताना भारतीय उद्योगांनी पर्यावरणाच्या रक्षणाचाही विचार करायला हवा
पृथ्वी, पृथ्वीच्या परिसरातील वातावरण, सजीव सृष्टी आणि त्यातील अत्यंत महत्त्वाचे घटक म्हणजेच वनस्पती व प्राणी.
स्त्री आणि पर्यावरण यांच्यातील अनोख्या साधम्र्याचा आणि म्हणून नाते काय आहे याचा वेध घेणारे
इको फ्रेंडली घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण हा जागृतजनांचा कौतुक करणारा सोहळा आहे
सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील इको सेन्सिटिव्ह जाहीर करण्याच्या भूमिकेवरही राजकीय पक्षाच्या लोकांनी इको सेन्सिटिव्ह नकोची भूमिका घेतली आहे.
भंडारा जिल्ह्य़ातील वैनगंगा नदीच्या घाटावर गेल्या जून महिन्यापासून अवैध रेती उत्खननाला उत आला असून शेकडो ट्रक रेती परप्रांतात
इतिहासाची वाटचाल संघर्षांकडून समन्वयाकडे व्हावी, ऱ्हासपर्वाकडून शांतीपर्वाकडे मार्गक्रमण व्हावे, असा समाजमनाचा कौल आहे. तो २००० पासून व्यक्त होत आहे. तशा…
पर्यावरण रक्षणाचा विचार मुळातून पटणे महत्त्वाचे आहे, या उद्देशाने एक लेख लिहिला गेला, त्यावर मतभेद असल्याचे दिसले.
‘निसर्गही मानवकेंद्रीच हवा?’ या लेखात (२६ ऑक्टो.) सत्यजित चव्हाण यांनी, माझ्या लेखातील मुख्य तात्त्विक दावा, ‘दस्तुरखुद्द निसर्ग हा प्रयोजनहीन आणि…
पर्यावरणवादी हे मानवासह निसर्गाचा विचार करतात, परंतु ते मानवकेंद्री विचारापाशी थांबत नाहीत, म्हणून त्यांना ‘माणूसघाणे’ म्हणायचे का, अशा प्रतिक्रियेपासून सुरू…
‘राज्य सरकारने गाडगीळ अहवालाचा विपर्यास केला असून ही बाब नजरेत आणून दिल्यावरही अपप्रचार सुरूच आहे. आता गाडगीळ अहवालाचे भवितव्य लोकांवर…