Page 181 of शेतकरी News

‘‘राज्यातील ५१ धरणांचे शेतीचे पाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी संगनमताने पिण्याच्या नावाखाली उद्योगांसाठी पळवले आणि दाखवण्यात आलेले बहुतेक उद्योगही अस्तित्वात नाहीत,’’
जिल्हा सहकारी बंॅकेचा तिढा या अधिवेशनात सुटणार काय, याकडे गेल्या दीड वर्षांपासून हजारो शेतकऱ्यांचे व सामान्य खातेदारांचेही लक्ष लागलेले आहे
गेल्या तीन वर्षांत वीज चोरीची २३ हजार ७८२ प्रकरणे आढळून आली असून वीज चोरीला हातभार लावणाऱ्या महावितरणाच्या ६५४ अधिकारी- कर्मचाऱ्यांवर…

शेतमालाचे रास्त दर न देता, उणे सबसिडी लादून कर्जे किंवा वीजबिलही थकवण्याखेरीज पर्यायच उरू नये, अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर लादली जाते…

अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदतीची घोषणा करावी, या मागणीसाठी विरोधकांनी गदारोळ केल्याने विधान परिषदेचे कामकाज मंगळवारी दिवसभरासाठी सभापतींना तहकूब करावे लागले.
आदिवासींच्या विकासाचा डंका पिटणारे आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्या कुटुंबियांनी त्र्यंबकेश्वर परिसरातील सात शेतकऱ्यांची जमीन खरेदीत फसवणूक केल्याची तक्रार…
डॉ. सी. रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार साखर कारखान्याच्या उत्पन्नाच्या आधारावर उसाचा दर देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाने कायदा करण्यास मान्यता दिल्याबद्दल शेतकरी संघटनेचे…
गेल्या खरीप आणि रब्बी हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ५६२ कोटींची नुकसानभरपाई विमा कंपन्यांकडून उपलब्ध झाली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्यात आंदोलनादरम्यान मिलिभगत असल्याचे जयंत पाटील यांच्या मिळालेल्या क्लिपवरून…
विभिन्न गटांकडून स्वतचे कोडकौतुक चालविले जात असताना दीड-दोन महिन्याच्या ऊस आंदोलनातील श्रेयवादामुळे बळी मात्र ऊसउत्पादक शेतकरी असलेला बळीराजाचाच गेला आहे.
लोकसभेच्या निवडणुकीतील तडजोडीपोटीच शेट्टींनी ऊस उत्पादकांचा बळी दिला असल्याचा आरोप सांगली जिल्ह्य़ात ऊस उत्पादकांकडून होत आहे.
उत्तर महाराष्ट्रात बहुतांश शेतकरी वीज ग्राहकांना महावितरणने छायाचित्र मीटर वाचन घेऊन योग्य देयक देण्याऐवजी अंदाजे अवास्तव देयक दिल्याने