scorecardresearch

Page 181 of शेतकरी News

शेतकऱ्यांचे पाणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी पळवले – एन.डी. पाटील

‘‘राज्यातील ५१ धरणांचे शेतीचे पाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी संगनमताने पिण्याच्या नावाखाली उद्योगांसाठी पळवले आणि दाखवण्यात आलेले बहुतेक उद्योगही अस्तित्वात नाहीत,’’

वर्धा जिल्हा बँकेचा तिढा न सुटल्याने शेतकरी, खातेदारांच्या ठेवी अडकल्या

जिल्हा सहकारी बंॅकेचा तिढा या अधिवेशनात सुटणार काय, याकडे गेल्या दीड वर्षांपासून हजारो शेतकऱ्यांचे व सामान्य खातेदारांचेही लक्ष लागलेले आहे

शेतकऱ्यांकडे आठ हजार कोटींची थकबाकी – अजित पवार

गेल्या तीन वर्षांत वीज चोरीची २३ हजार ७८२ प्रकरणे आढळून आली असून वीज चोरीला हातभार लावणाऱ्या महावितरणाच्या ६५४ अधिकारी- कर्मचाऱ्यांवर…

शेतकरी भारताचा नागरिक नाही?

शेतमालाचे रास्त दर न देता, उणे सबसिडी लादून कर्जे किंवा वीजबिलही थकवण्याखेरीज पर्यायच उरू नये, अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर लादली जाते…

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधिमंडळ दणाणले

अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदतीची घोषणा करावी, या मागणीसाठी विरोधकांनी गदारोळ केल्याने विधान परिषदेचे कामकाज मंगळवारी दिवसभरासाठी सभापतींना तहकूब करावे लागले.

पिचड कुटुंबियांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची तक्रार

आदिवासींच्या विकासाचा डंका पिटणारे आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्या कुटुंबियांनी त्र्यंबकेश्वर परिसरातील सात शेतकऱ्यांची जमीन खरेदीत फसवणूक केल्याची तक्रार…

ऊस विधेयक शेतक-यांपेक्षा कारखानदारांना संरक्षण देणारे

डॉ. सी. रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार साखर कारखान्याच्या उत्पन्नाच्या आधारावर उसाचा दर देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाने कायदा करण्यास मान्यता दिल्याबद्दल शेतकरी संघटनेचे…

जंतरमंतरवर १२ डिसेंबरला १ लाख शेतक-यांचे आंदोलन- रघुनाथदादा पाटील

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्यात आंदोलनादरम्यान मिलिभगत असल्याचे जयंत पाटील यांच्या मिळालेल्या क्लिपवरून…

ऊस आंदोलनात बळी गेला तो बळीराजाचाच

विभिन्न गटांकडून स्वतचे कोडकौतुक चालविले जात असताना दीड-दोन महिन्याच्या ऊस आंदोलनातील श्रेयवादामुळे बळी मात्र ऊसउत्पादक शेतकरी असलेला बळीराजाचाच गेला आहे.