शेतकरी News

महाराष्ट्रात रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार २०२३-२४ या वर्षात खरीप आणि रब्बी हंगामात ६४.५७ लाख मेट्रिक टन…

कृषी विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, कृषी आयुक्तालयाने १२ जानेवारी रोजी पीकविमा योजनेची फेररचना करण्याचा…

Success Story : शेतकरी भारतीय अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे. जर शेतकऱ्याने ठरवले तर तो मातीतूनही सोनं उगवू शकतो. आज…

ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी बाबत फेरआढावा घेण्याची मागणी

इंदापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या पिकात दुहेरी तिहेरी आंतरपीके घेऊन खर्च आणि उत्पादनाचा ताळमेळ घालण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड दिसून येत आहे.

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गाई, म्हशी पाळून त्यांचे संगोपन करुन शेतकरी दुग्ध व्यवसाय करून संसाराला हातभार लावतात.

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळमार्फत आधारभूत किंमत योजनेंतर्गत आदिवासी क्षेत्रात यंदाच्या मोसमाची धान खरेदी सुरु करण्यात आली आहे.

वीज नियामक मंडळात काम करणाऱ्या अभियंत्याची शेतकऱ्याच्या पत्नीवर वाईट नजर

अंतिम मुदतीपर्यंत नोंदणी केलेल्या हजारो शेतकऱ्यांकडून शासन यंत्रणा नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी केले नाही. परिणामी राज्यातील हजारो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा…

शेतातील किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कीटकनाशक अप्रमाणित असल्याचे आढळले. या प्रकरणात संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली

उजनी पाणलोट परिसरातील पारंपारिक ऊस क्षेत्रावरील आडसाली ऊस मोडून शेतकरी केळी लागवड करायला पसंती देत आहेत.

महाराष्ट्र फळांच्या उत्पादनात देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. राज्यातून केळी, संत्रा, मोसंबी, डाळिंब, काजू, आंबा आणि द्राक्ष निर्यात होते.