Page 184 of शेतकरी News

दुष्काळाच्या छायेत वाढ खुंटलेल्या कापसावर पडलेला लाल्या रोग, मोसंबीच्या सुकलेल्या बागा, खोल गेलेले विहिरीतील पाणी असे भीषण चित्र केंद्रीय दुष्काळी…
दुष्काळसदृश्य परिस्थिीच्या पाश्र्वभूमीवर शुक्र वारी द्विसदस्यीय केंद्रीय पथकाने जालना जिल्ह्य़ातील तीन गावांत पाहणी केली.

शेतकऱ्यांना स्वस्त दरात वीज देऊनही वीज बिले भरली जात नाहीत.
राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता असली, तरी त्यासाठी पैसा कसा उभारायचा, हा सरकारचा प्रश्न आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या ३२५ मुला-मुलींच्या निवास, शिक्षण, भोजन याची जबाबदारी भारतीय जैन संघटनेने स्वीकारली आहे

चटणी आणि भाकर हाच आमच्या दिवाळीच्या सणांचा फराळ असल्याचे त्यांनी जड अंत:करणाने सांगितले.

शासकीय भात खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी अद्यापी भाताचा दर निश्चित झालेला नाही.
दिवस घर बांधून राहात नाही. हेही दिवस जातील. खचू नका, विधात्याने दिलेले सुंदर आयुष्य दु:खाला घाबरून अजिबात संपवू नका.

नापिकी व कर्जबाजारीपणाचा अतिशय संवेदनशील विषय सोमवारी शहरातील ‘ताज’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये चर्चेत येणार आहे.
तीस वर्षांपासून सुरू झालेल्या औद्योगिकीकरणामुळे येथील शेतजमिनींचे क्षेत्रफळ घटत आहे.
