Page 189 of शेतकरी News
मागील पंधरा ते वीस वर्षांपासून अचानकपणे पावसाने दडी मारल्याने शेती जगविण्यासाठी उरणमधील शेतकऱ्यांना द्राविडीप्राणायाम करावे लागत आहेत.
पावसाने या वर्षी बऱ्याच वर्षांनंतर मृग नक्षत्राच्या मुहूर्तावरच सुरुवात केली असून शेतकरी सुखावला होता.
राज्याच्या काही भागात बुधवारी-गुरूवारी पावसाचा शिडकावा झाला असला तरी पाऊस चांगल्याप्रकारे सक्रिय होण्यास आणखी दहा-बारा दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सहभागी होत शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, अशी…
प्रारब्धाचा सिद्धान्त लक्षात आला आणि मग खरं पीक कोणतं, खरं कसायचं कोणासाठी, हे लक्षात आलं तरी हा जीवनाचा पसारा एका…
टॉवरविरोधी कृती समितीचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना उच्चदाब विद्युत वाहिनी मनोऱ्यामुळे शेतक…
रायगड जिल्ह्य़ातील उरण तालुक्याची ओळख भाताचे कोठार म्हणून होती, मात्र सध्या या तालुक्यात मोठय़ा प्रमाणात उद्योगांची निर्मिती होत असल्याने येथील…
ऊसदराच्या प्रश्नावर शासन जबाबदारी ढकलत असल्याच्या निषेधार्थ जनहित शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सोलापुरात सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांची मोटार अडविण्याचा प्रयत्न…
कृषी केंद्र संचालकांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यात २० दक्षता व भरारी पथके स्थापन करण्यात आले…
विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय असतांनाच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी व शेतकऱ्यांनी कोणत्या जमिनीत कोणते पीक घ्यावे, याची माहिती देण्यासाठी…
जिल्ह्य़ातील ८३ टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे कंपन्यांकडून घेण्याचे टाळून घरगुती बियाणे वापरले. यामुळे शेतकऱ्यांची सुमारे ९० कोटी रुपयांची बचत झाली.…
जिल्ह्य़ाच्या अनेक भागात पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, झालेल्या पावसावर खरिपाच्या बियाणे खरेदीसाठी कृषि सेवा केंद्रातून…