Page 195 of शेतकरी News
बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला तुर, मुग, उडीद, सोयाबीन, चना, ज्वारी, मका व गहू हा शेतीमाल एकाचवेळी बाजार आवारात…
राज्यात एकीकडे सत्ता स्थापन होत असताना विदर्भात मात्र नापिकी आणि उपासमारीला कंटाळून आठवडाभरात १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
भात उत्पादक शेतकरी शासनाच्या सवलतीपासून नेहमीच उपेक्षित राहिला आहे. तर दुसरीकडे व्यापारी भाताचे दर पाडून त्यांची आर्थिक लूट करीत आहेत.…
प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना स्वच्छ पाणी, स्वस्त दरात अन्नपदार्थ तसेच महिलांसाठी निवास व्यवस्था आणि सुलभ शौचालय या मूलभूत…
विधानसभा निवडणुका संपल्यानंतर ग्रामीण भागात पुन्हा एकदा महावितरणच्या कारभाराविरूध्द शेतकऱ्यांची ओरड सुरू झाली असून जाहीर करण्यात आलेल्या वेळेव्यतिरिक्तही वीज पुरवठा
सोयाबीनचे पीक नाही आणि कापसाला भाव नाही, अशा अस्मानी आणि सुलतानी संकटात विदर्भातील शेतकरी सापडला आहे.

राज्यात सशक्त लोकआयुक्ताची नियुक्ती करणे तसेच राज्यातील विशेषत: विदर्भात होत असलेल्या शेतक-यांच्या आत्महत्या थांबविण्यास नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधान्य…

विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह राज्यातील २० जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या कापसाचे भाव आणि खरेदी मूल्यासंदर्भात सरकार पातळीवरचा गोंधळ यंदाही…
शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांची जाण असणारा आणि त्यांचा कैवार घेणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष असल्याच्या थाटात विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान केंद्रातील…
विधानसभा निवडणुकीची धामधूम आटोपल्यानंतर आता सर्वत्र शहरांमध्ये दिवाळी आनंदात साजरी करण्यासाठी घरोघरी तयारी सुरू असताना विदर्भातील शेकडो शेतकरी विधवा आणि…

सर्वत्र बळीराजा नाडलेला असून समाजाची शेतीबाबतची अनास्था हे त्यामागील एक मोठे कारण आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना परदेशात जाऊन शेतीचा अभ्यास करता यावा, यासाठी राज्य शासनाने २००४ पासून ‘राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे’ या शीर्षकाखाली…