Page 196 of शेतकरी News
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकच्या गारपीटग्रस्त भागाच्या दौऱयावर आहेत

कामगार, शेतमजूर आणि शेतकऱ्यांसंदर्भात राज्य सरकारकडे सध्या कुठलेही धोरण नाही. सभागृहात आणि सभागृहाबाहेर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या काँग्रेसच्या मोर्चाला ५० हजारांपेक्षा
यंदा पावसाच्या लहरीपणाचा परिणाम रब्बी हंगामातील पेरण्यांवरही जाणवत असून अमरावती विभागात आतापर्यंत ५० टक्के क्षेत्रातच पेरण्या

विदर्भ आणि मराठवाडय़ात दुष्काळाची स्थिती असून शेतकऱ्यांची अत्यंत वाईट अवस्था आहे. त्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची घोषणा केली जात नाही,…
पिकांची मोठय़ा प्रमाणात हानी झाल्यावर होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा म्हणून मिळणाऱ्या पीक विम्याबाबत राज्य शासन अद्याप गंभीर नसल्याचे वास्तव पूढे आले…
आवळा कँडी, काजू, आंब्याचा रस ही शेतक ऱ्यांनी बनवलेली उत्पादने आता ‘ऑनलाइन’ विकली जाऊ लागली आहेत.
नाशिक विभागात एकुण एक हजार गावांचे नियोजन करून ८४१६ पीक कापणी प्रयोग घेण्यात येणार आहेत.
शेती वैयक्तिक मालकीची असूही शकेल, पण लोकशाही आणि ‘जगण्याचा समान हक्क’ मानणाऱ्या समाजात शेतीचे नीतिशास्त्र तयार होते आणि वाढते.. या…
कुंभमेळ्यादरम्यान साधुग्राम उभारण्यासाठी ताब्यात घेतलेल्या जमिनी परत करणार का?, त्यासाठी किती नुकसान भरपाई देणार?, त्याचे निकष काय?, जमिनी नापीक होणार…
राज्यातील बाजार समित्यांचे कामकाज शेतकरी-केंद्रित नाही, हे वारंवार स्पष्ट झालेले आहे. शेतकऱ्याला पडत्या भावांचे नुकसान सोसायला लावून महागाई वाढते, त्याचे…
शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीप्रमाणे (एफआरपी) पैसे न दिल्यामुळे राज्यातील तीन साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्याचा आदेश सरकारने दिला आहे.