Page 198 of शेतकरी News

विदर्भ आणि मराठवाडय़ात दुष्काळाची स्थिती असून शेतकऱ्यांची अत्यंत वाईट अवस्था आहे. त्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची घोषणा केली जात नाही,…
पिकांची मोठय़ा प्रमाणात हानी झाल्यावर होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा म्हणून मिळणाऱ्या पीक विम्याबाबत राज्य शासन अद्याप गंभीर नसल्याचे वास्तव पूढे आले…
आवळा कँडी, काजू, आंब्याचा रस ही शेतक ऱ्यांनी बनवलेली उत्पादने आता ‘ऑनलाइन’ विकली जाऊ लागली आहेत.
नाशिक विभागात एकुण एक हजार गावांचे नियोजन करून ८४१६ पीक कापणी प्रयोग घेण्यात येणार आहेत.
शेती वैयक्तिक मालकीची असूही शकेल, पण लोकशाही आणि ‘जगण्याचा समान हक्क’ मानणाऱ्या समाजात शेतीचे नीतिशास्त्र तयार होते आणि वाढते.. या…
कुंभमेळ्यादरम्यान साधुग्राम उभारण्यासाठी ताब्यात घेतलेल्या जमिनी परत करणार का?, त्यासाठी किती नुकसान भरपाई देणार?, त्याचे निकष काय?, जमिनी नापीक होणार…
राज्यातील बाजार समित्यांचे कामकाज शेतकरी-केंद्रित नाही, हे वारंवार स्पष्ट झालेले आहे. शेतकऱ्याला पडत्या भावांचे नुकसान सोसायला लावून महागाई वाढते, त्याचे…
शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीप्रमाणे (एफआरपी) पैसे न दिल्यामुळे राज्यातील तीन साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्याचा आदेश सरकारने दिला आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून झालेला विकास हा शहरातील उड्डाणपूल वा विमानतळ यांसारखा थेट दिसणारा नसेल, पण म्हणून शेतकऱ्यांच्या…
बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला तुर, मुग, उडीद, सोयाबीन, चना, ज्वारी, मका व गहू हा शेतीमाल एकाचवेळी बाजार आवारात…
राज्यात एकीकडे सत्ता स्थापन होत असताना विदर्भात मात्र नापिकी आणि उपासमारीला कंटाळून आठवडाभरात १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
भात उत्पादक शेतकरी शासनाच्या सवलतीपासून नेहमीच उपेक्षित राहिला आहे. तर दुसरीकडे व्यापारी भाताचे दर पाडून त्यांची आर्थिक लूट करीत आहेत.…