Page 201 of शेतकरी News

राज्यात सशक्त लोकआयुक्ताची नियुक्ती करणे तसेच राज्यातील विशेषत: विदर्भात होत असलेल्या शेतक-यांच्या आत्महत्या थांबविण्यास नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधान्य…

विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह राज्यातील २० जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या कापसाचे भाव आणि खरेदी मूल्यासंदर्भात सरकार पातळीवरचा गोंधळ यंदाही…
शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांची जाण असणारा आणि त्यांचा कैवार घेणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष असल्याच्या थाटात विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान केंद्रातील…
विधानसभा निवडणुकीची धामधूम आटोपल्यानंतर आता सर्वत्र शहरांमध्ये दिवाळी आनंदात साजरी करण्यासाठी घरोघरी तयारी सुरू असताना विदर्भातील शेकडो शेतकरी विधवा आणि…

सर्वत्र बळीराजा नाडलेला असून समाजाची शेतीबाबतची अनास्था हे त्यामागील एक मोठे कारण आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना परदेशात जाऊन शेतीचा अभ्यास करता यावा, यासाठी राज्य शासनाने २००४ पासून ‘राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे’ या शीर्षकाखाली…

‘खतांच्या उत्पादनासाठी नैसर्गिक वायूचे उत्पादन करून देण्यास प्राधान्य देणे आवश्यक असून शेतीत केवळ युरियाचाच वापर न वाढता इतर आवश्यक खतेही…

विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी आणि महायुतीमध्ये एकीकडे जागा वाटपाबाबत वाटाघाटी सुरू असताना प्रस्थापित आमदार, मंत्री आणि इच्छुक दावेदार उमेदवारी मिळविण्यासाठी धडपड…

जिल्ह्यात अन्न धान्य आणि विविध फळफळावांच्या उत्पन्नात वाढ होत असली तरी तुलनेत प्रक्रिया उद्योगांची संख्या अतिशय कमी असल्याने जिल्ह्यातील युवा…
जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी आणि नाशिक तालुका वगळता इतरत्र पावसाची स्थिती जेमतेमच असल्याने रब्बीपाठोपाठ खरीप हंगामही धोक्यात आला आहे.
निसर्गाच्या अवकृपेने कधी ओला, तर कधी कोरडय़ा दुष्काळाचा सामना जिल्ह्य़ातील बळीराजाला करावा लागतो.
जागतिक व्यापार संघटनेच्या निकषानुसार देशात आयात होणाऱ्या मालावर र्निबध टाकायचे नसल्याचे बंधन आपल्यावर आहे. शेतकऱ्यांचा कोणताही विचार न करता ग्राहकांना…